TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनेर धरणात २८ टक्के पाणीसाठा ; नदीच्या प्रवाहाने जोर धरला !

vijay waghmare by vijay waghmare
July 15, 2024
in कृषी, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरपूर- चोपडा सीमा रेषेवरील अनेर नदीचा प्रवाहाने दोन दिवसांच्या पावसामुळे जोर धरला आहे. या नदीवर असलेल्या अनेर मध्यम प्रकल्पात २१०.०० मीटर इतका पाणीसाठा झाला असून, तो २८ टक्के इतका आहे. सद्यःस्थितीत १४.२० दशलक्ष घनमीटर इतका हा पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे पाऊस सुरू असल्याने नदीपात्रातील प्रवाहाला जोर आलेला दिसून येत आहे.

या धरणाची ९२.७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा साठविण्याची क्षमता आहे. अनेर मध्यम प्रकल्पातून अनेर पात्रात सध्यः स्थितीला १५० क्यूसेक्स इतका पाणीसाठा धरणाच्या दरवाजातून वाहून जात आहे. धरणाच्या परिसरात व नदीपात्रात आतापर्यंत २०० मिलिमीटर इतका पाऊस झालेला आहे. धरणाची एकूण पाण्याची उंची २१६.४० मीटर इतकी आहे. धरणाच्या पात्रात सातपुडा डोंगरात पाऊस झाल्यास पाणी वाहत येऊन जमा होत आहे. उर्वरित पाणी नदीच्या पात्रातून वाहून जात आहे. सध्याच्या परिस्थितीला डोंगरदऱ्यात बऱ्यापैकी पाऊस आहे. धरण सातपुडा पहाडाच्या पहिल्या रांगेत असल्याने पहाडात भरपूर पाऊस झाल्यास

READ ALSO

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

कांदा दरातील तेजीमुळे दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा

मोठ्या प्रमाणात पाणी धरणाच्या पात्रात येते. याशिवाय सातपुड्याच्या पहिल्या व दुसन्या रांगेत असलेल्या तोरी नदीमधील पाणीसुद्धा अनेरमध्येच येत असल्याने पाण्याची वाढ होते. येत्या १५ ऑगस्टपर्यंत या धरणाचे दरवाजे उघडेच असतात, तोपर्यंत धरणाच्या पात्रात आलेला अतिरिक्त पाणीसाठा नदीपात्राद्वारे वाहून जातो. गेल्या दोन-तीन दशकांचा विचार करता धरणाचे दरवाजे १५ ऑगस्टला बंद करण्यात येतात. त्यानंतर उर्वरित पाणीसाठा धरणाच्या पात्रात येणाऱ्या नदीच्या प्रवाहातून काही दिवसांत मरून धरण शंभर टक्के भरते.

या धरणाचे गाळ उपसा केला तर अजून पाणी साठवूनक होऊ शकते असे अनेक जाणकारांचे मत आहे. परंतु मागील अनेक वर्षांपासून गाळ काढण्यात आलेला नाही तरी पाण्याची टंचाई बघता गाळ काढण्यात यावा अशी मागणी देखील होत आहे. अनेर नदीच्या पात्राची फार मोठी आहे तर या नदी पत्रात ठीक ठिकाणी छोटं छोटे बंधारे बांधले गेले पाहिजे जेणेकरून उन्हाळ्यात सुद्धा पिकांना मुबलक पाणी मिळू शकते. आणि अनेर नदीच्या दोन्ही बाजूस हिरवळ राहू शकते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

January 28, 2026
कृषी

कांदा दरातील तेजीमुळे दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा

December 27, 2025
कृषी

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

December 22, 2025
चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
कृषी

धरणगाव तालुक्यात खरीप जमीनदोस्त !

September 29, 2025
कृषी

शेतकऱ्यांना पीक विम्याचा अद्यापही लाभ नाही ; केळी पीक विमा योजनेबाबत खडसेंनी केली मागणी !

September 21, 2025
Next Post

कीर्तनकार, वारकऱ्यांसाठी 'मुख्यमंत्री वारकरी महामंडळ' !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

BIS ने लागू केलेल्या HUID च्या जाचक अटींचा निषेध ; धरणगाव तलसीलदारांना निवेदन !

August 23, 2021

मनसेत खिंडार ! मुंबई आणि मराठवाड्यातील ३५ मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा

April 15, 2022

जळगावातही विद्यार्थी उतरले रस्त्यावर ; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

January 31, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात हुकमाची पानं : संजय राऊत

May 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group