The Clear News Desk

The Clear News Desk

रश्मी शुक्ला यांना देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती : परमबीर सिंह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...

“कारवाई न करण्यासाठी ५० लाख तर नोकरीत परत घेण्यासाठी २ कोटी” ; परमबीर सिंग अडचणीत

मुंबई (वृत्तसंस्था) परमीबर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशात गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस...

कासोदा येथील माजी उपसरपंच समदअली हाजी नजर अली यांचं निधन

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील माजी उपसरपंच तथा एटीटी उर्दू हायस्कूलचे विद्यमान संचालक समदअली हाजी नजर अली यांचा वृद्धापकाळाने आज...

रुग्णाच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी डॉ. सुनिल गाजरे यांची चौकशी व्हावी ; नातेवाईकांची मागणी !

जळगाव (प्रतिनिधी) डॉ. सुनिल गाजरे यांच्या रुग्णालयांत सुनिल बडगुजर उपचारासाठी गेले होते. मात्र अवघ्या ३-४ तासातच त्यांची प्रकृती खालावली. एवढेच...

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले १०९० कोरोनाबाधित, ९०७ झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १०९० कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ९०७ रुग्णांनी...

महापौर जयश्री महाजन पहिल्याच दिवसापासून जनसेवेसाठी तत्पर !

जळगाव (प्रतिनिधी) शहराच्या महापौर पदाचा पदभार स्वीकारत प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करणाऱ्या महापौर जयश्री महाजन यांनी लागलीच कामाला सुरुवात केली आहे....

कोरोनावर लसीकरण प्रभावी : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार

जळगाव (प्रतिनिधी) लसीकरणानंतर कोरोना होऊ शकतो, पण लसीकरणानंतर झालेल्या कोरोनाची तीव्रता कमी असते. ताप, खोकला किंवा कोरोनामुळे शरीराच्या इतर अवयवांवर...

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक सहायता त्वरित जाहीर करावी ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) आज जळगाव जिल्हाध्यक्ष रविंद्र प्रल्हादराव पाटील यांच्या नेतृत्वात प्रांत अधिकारी भारदे यांची भेट घेऊन जळगाव जिल्ह्यात अनेक तालुक्यातील...

नवनीत राणांचा लोकसभेत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप !

मुंबई (वृत्तसंस्था) माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ माजली असताना लोकसभेतही त्याचे पडसाद उमटले आहेत. याप्रकरणी अपक्ष...

सत्ता गेल्यानंतर मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस ; काँग्रेसचा हल्लाबोल

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपच्या २२ मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप होते, कोणी राजीनामा दिला?” असा सवाल विचारत काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी...

Page 1860 of 2393 1 1,859 1,860 1,861 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!