विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने बसला आग; ६ प्रवाशांचा मृत्यू
राजस्थान (वृत्तसंस्था) राजस्थानमधील जालौर जिल्ह्यातील महेशपुरा गावात शनिवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या बसचा विजेच्या तारांशी संपर्क आल्याने...
राजस्थान (वृत्तसंस्था) राजस्थानमधील जालौर जिल्ह्यातील महेशपुरा गावात शनिवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या बसचा विजेच्या तारांशी संपर्क आल्याने...
सांगली (वृत्तसंस्था) सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. पण यावेळी सांगलीच्या आटपाडीमध्ये क्रिकेट स्पर्धेदरम्यान खेळत असताना...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जवळपास दोन महिने झाले आहेत, आम्ही थंडी वातावरणाने त्रस्त आहोत व मरत आहोत. मात्र सरकार केवळ ‘तारीख...
ओस्लो (वृत्तसंस्था) जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाव्हायरसवर उपचार म्हणून लोकांना लस टोचण्यात येत आहे, परंतु नॉर्वे या देशात फायझरची कोरोना लस...
धरणगाव (प्रतिनिधी) संजय नगर परिसरातील शहराचे ग्रामदैवत असलेल्या मरीआईच्या मंदिरातील दानपेटीसह चोरट्यांनी चिंतामणी मोरया परिसरात किराणा दुकान फोडल्याची घटना आज...
धरणगाव (प्रतिनिधी) लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी हे मंगळवारपासून १५ दिवसाच्या सुटीवर जात असल्यामुळे उपनगराध्यक्षा कल्पना विलास महाजन यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्षपदाचा...
मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलेल्या अहवाना नुसार कृषी कायदाबाबतची माहिती सर्वसामान्यांना व्हावी म्हणून डॉ. नितु पाटील...
मुंबई (वृत्तसंस्था) बलात्काराचे आरोप झालेल्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्ष सोमवारपासून रस्त्यावर उतरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सागरपार्क मैदानाजवळून आई-वडीलांसह शतपावली करत जाणाऱ्या तरुणाचा दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरुन येवून मोबाईल धुमस्टाईल लांबविल्याची घटना शुक्रवारी...
जळगाव (प्रतिनिधी) दिल्ली येथे कृषी कायद्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जळगाव नंदुरबार येथील १२२७ महिला व पुरुष...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech