औरंगाबाद (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळ्यात माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या चार...
जळगाव (प्रतिनिधी) युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेपूर्वी आ.किशोरआप्पा पाटील यांना जबर धक्का बसला आहे. कारण...
धरणगाव (प्रतिनिधी) राज्यात उद्धव ठाकरे सरकारने केलेले काम ध्येयधोरण बाबत युवानेते आदित्य ठाकरे हे संवाद साधणार असून सर्व शेतकरी बंधूनाही...
धरणगाव/जळगाव दि. ७ (प्रतिनिधी ) - ग्रामपंचायत हा ग्रामीण विकासातील सर्वात महत्वाचा घटक असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासाचे मुलभूत प्रश्न...
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) मागील पाच वर्षांत भ्रष्ट उद्योगपतींचे १० लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. यावरून भाजप खासदार वरुण...
धरणगाव (प्रतिनिधी) युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे 'शिव संवाद' यात्रेसाठी धरणगाव नगरीत आगमन होणार आहे. यासंदर्भात आयोजित बैठक नुकतीच...
मुंबई (वृत्तसंस्था) मराठी माणसांचे साखर कारखाने, सूत गिरण्या व इतर उद्योगांना ‘ईडी’ने टाळे लावले व मराठी उद्योजकांच्या मागे ससेमिरा लावला....
मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ नेते दीपक केसरकर यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतू आता...
मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेमकी कुणाचीसह महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी लांबणीवर पडली आहे. सोमवारी होणारी सुनावणी आता पुढे...
पाचोरा (प्रतिनिधी) दिवसेंदिवस वाढत चालल्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत पाचोरा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पाचोरा येथे छत्रपती...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech