ग्रामपंचायत व लोकसहभाग मुळे गावाचा सर्वांगीण विकास : पेरे पाटील यांचे प्रतिपादन
धरणगाव (प्रतिनिधी) सरपंच व ग्रामसेवक यांच्यातील समन्वय व त्यांना लोकसहभागाची साथ मिळाल्यास खऱ्या अर्थाने गावाचा सर्वांगीण विकास साधला जातो. गावाच्या ...
धरणगाव (प्रतिनिधी) सरपंच व ग्रामसेवक यांच्यातील समन्वय व त्यांना लोकसहभागाची साथ मिळाल्यास खऱ्या अर्थाने गावाचा सर्वांगीण विकास साधला जातो. गावाच्या ...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech