The Clear News Desk

The Clear News Desk

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचा कायम प्रवास भत्ता वाढविला

मुंबई (वृत्तसंस्था) जिल्हा परिषदेतील ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ करुन तो १५०० रुपये इतका...

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ४९४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ५१२ रुग्णांनी...

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे कोरोना रुग्णासाठी निशुल्क ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या दीड वर्षांपासून सर्व नागरिक कोरोना सारख्या आजाराला धीराने तोंड देण्याचा प्रयत्न करीत आहेत, या आजारात अनेकांना विविध...

विक्रीस बंदी असलेले ५ हजाराचे कापूस बियाणे जप्त

जळगाव (प्रतिनिधी) शासनाकडून मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत गुजरात येथील एचटीबीटी कापूस बियाणे आणून विक्री करणाऱ्या मे. श्रीकृष्ण...

सावळदे गावानजीक तापी नदीच्या पात्रात सापडला वंदनाबाई पाटील यांचा मृतदेह

धरणगाव (प्रतिनिधी) शिंदखेडा तालुक्यातील दभाशी येथील तापी नदी पात्रात मंगळवारी सकाळी राजेंद्र रायभान पाटील यांनी पत्नी आणि मुलीने आत्महत्या केली....

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दहा जून पासून घेण्यात येणार ; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या २ जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता १० ते ३० जून दरम्यान घेण्यात येणार...

जळगाव कृउबा शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम घोटाळा ; वाचा अॅड. विजय पाटील यांची तक्रार जशीच्या तशी !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या १९२ शॉपिंग गाळ्यांच्या बांधकामात साधारण १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप...

कासोदा येथे पोलिसांची कडक कारवाई ; ४ दुकाने सील

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) सध्या कोरोनाच्या दुसरा लाटेच्या सामना करताना प्रशासनाला व शासनाला नाकीनऊ आले आहे. परंतु कासोदा येथे काही...

येणाऱ्या खरीप हंगामात खते बियाणे बोगस विकाल तर खबरदार ; शेतकरी कृती समितीचा इशारा

धरणगाव (प्रतिनिधी) येणाऱ्या खरीप हंगामामध्ये बोगस खते बियाणे बाजारात विक्रीस येऊन शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर खबरदार शेतकरी कृती समिती शेतकऱ्यांच्या...

“स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना” राबविणार : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) उन्हाळ्यातील ३ ते ४ महिने आणि अन्य कारणांमुळे काही विशिष्ट कालावधीत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणाऱ्या राज्यातील गावे/ वाड्या-वस्त्या यांच्यासाठी...

Page 1720 of 2393 1 1,719 1,720 1,721 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!