The Clear News Desk

The Clear News Desk

कांजूर मेट्रो कारशेडच्या कामावर स्थगिती आणल्याने संजय राऊत संतापले

मुंबई (वृत्तसंस्था) मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जमिनीच्या वापरावरुन उच्च न्यायालयानं महाविकास आघाडी सरकारला दणका दिलाय. हा निर्णय दुर्दैवी असल्याचं मत शिवसेनेचे...

भारतासमोर लसीकरणासाठी मोठं आव्हान ; पहिल्या टप्प्यात १० हजार कोटींचा खर्च

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. अनेक देशांनी आधीच कोरोना लसीचे डोस खरेदी केले असून मान्यता मिळाल्यानंतर...

मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतरही फाईलवरचे शेरे बदलले जातात : आशिष शेलार

मुंबई (वृत्तसंस्था) “मुंबईतील लिजवरील जमिनीवर असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांमधील मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने निर्णय घेतला. त्याला आघाडी सरकारने...

शेतकरी समर्थनात संत बाबा राम सिंह यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची २१ व्या दिवशी आंदोलन सुरु आहे. मात्र, शेतकरी आंदोलनच्या समर्थनात...

पोषण आहार घोटाळ्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीची मागणी ; खडसेंचे शिक्षण मंत्र्यांना पत्र

जळगाव (प्रतिनिधी) भडगाव, मुक्ताईनगर, चाळीसगाव, व जळगाव या चार तालुक्यात शालेय पोषण आहाराचा योजनेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे या...

भाजपला उकळ्या फुटण्याचे कारण नाही : जयंत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) कांजूरमार्ग कारशेड जागेला मुंबई हायकोर्टाने स्टे दिला असला तरी त्याची अंतिम सुनावणी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. अशावेळी आरे वन...

भुषण पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष पदी निवड

धरणगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री आदरणीय आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांच्या आदेशानुसार युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार यांच्या कार्यकारिणीत भुषण पाटील यांना‌ तालुका...

एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ, राहुल गांधी म्हणाले-आणखी किती लाचार करणार देशाला!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. या सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेचे नेते आणि माजी अध्यक्ष...

बीएचआर घोटाळा : महावीर जैन, विवेक ठाकरेंसह इतर संशयितांच्या जामीन अर्जावर २१ डिसेंबरला सुनावणी !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआरच्या घोटाळ्यात न्यायालयीन कोठडीत असलेला सीए महावीर जैन, विवेक ठाकरे व सुजित वाणी व कमलाकर कोळी यांच्या जामीन...

जलजीवन मिशन अभियानाअंतर्गत ‘जल आराखडा’ तयार करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) जलजीवन मिशन अभियानामध्ये राज्य शासनाचा ५० टक्के सहभाग असून राज्याच्या ग्रामीण भागात घराघरातील नळाद्वारे शुध्द पाणी पोहोचविणे हे...

Page 2080 of 2393 1 2,079 2,080 2,081 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!