मुख्यमंत्री गावात आले तर ठीक, नाहीतर आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही !
मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्त नुकसानीचा पाहणी दौऱ्याची सुरुवात सांगवी खुर्द या गावातून करणार होते. मात्र, प्रशासनाने गावकऱ्यांनाच पूल...
मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्त नुकसानीचा पाहणी दौऱ्याची सुरुवात सांगवी खुर्द या गावातून करणार होते. मात्र, प्रशासनाने गावकऱ्यांनाच पूल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सरलेल्या वर्षात जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील अनेक तरतुदींची अंमलबजावणी लॉकडाऊनमुळे होऊ शकली नाही. त्यामुळे विकासदरावर परिणाम होणार...
उस्मानाबाद (वृत्तसंस्था) एकनाथराव खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. परंतू खडसेंचे भाजपच्या उभारणीत मोठे योगदान असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे...
गडचिरोली (वृत्तसंस्था) धानोरा तालुक्यातील कोसमी-किसनेली जंगल परिसरात रविवारी दुपारी पोलीस व नक्षलवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यापैकी...
खंडवा (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील मंधाता विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या एका उमेदवारासाठी प्रचारसभा ठेवण्यात आली होती. परंतू याठिकाणी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतरही ज्योतिरादित्यांनी भाषण...
मुंबई (वृत्तसंस्था) रावसाहेब दानवे हे केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचे विधान राष्ट्रीय स्तरावर घेतले पाहिजे. कारण भूक किंवा कुपोषणाच्या बाबतीत...
जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ...
भुसावळ (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी व कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे आदेशानुसार...
भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील वांजोळा गावात काही दिवसापुर्वी बालिकेवर बलात्कार झाला असून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पिडीतेच्या परिवाराला धमकावण्याचे...
भुसावळ (प्रतिनिधी) येथील इनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे औरंगाबाद रोडवर जनजागृती करणारे स्वागत बोर्ड लावण्यात आले आहे. इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech