राजकीय

सुशांत आणि दिशाच्या केसबद्दल बोलू नका, मुख्यमंत्र्यांनी दोनदा फोन केला ; नारायण राणेंचा खळबळजनक दावा !

मुंबई (वृत्तसंस्था) दिशा सालियानची ८ जून आणि सुशांतची १३ जूनला हत्या झाल्यानंतर मला मुख्यमंत्र्यांचा दोनदा फोन आला होता. आपण सुशांत...

आमदार रवी राणा यांचा अटकपूर्व जामीन मंजूर ; जेलवारी टळली !

अमरावती (वृत्तसंस्था) आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मोठा दिलासा मिळालाय. कारण सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. मनपा...

‘पेट्रोल टँक फुल्ल करून घ्या, मोदी सरकारची निवडणूक ऑफर संपणार’ : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा डिझेल-पेट्रोलच्या दरांवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी...

मेट्रोचा आणि पवारांचा काडीचा संबंध नाही, मग ते मेट्रोमधून का फिरले? : गिरीश महाजन

नाशिक (वृत्तसंस्था) 'पवारांच्या आरोपांना काही अर्थ नाही. जी कामं पूर्ण झाली आहेत त्याचीच उद्घाटनं होतायत. पवार साहेबांचा मेट्रोशी काडीमात्र संबंध...

क्रुझ ड्रग्ज प्रकरण : मंत्री, आमदारांचा संबंध, माझ्याकडे पुरावे ; मोहित कंबोज यांच्या दाव्याने प्रचंड खळबळ !

मुंबई (वृत्तसंस्था) क्रुझ ड्रग्ज प्रकरणात कोणते मंत्री संबंधित होते?, या संदर्भात माझ्याकडे पुरावे असून मी ते द्यायला तयार आहे, असा...

हल्लीच्या राज्यपालांवर भाष्य न केलेलेच बरे ; शरद पवारांची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची पार्श्वभूमी...

‘…तेव्हा राणेंना मंत्रिमंडळातून काढलं नाही’ ; मलिकांच्या राजीनाम्यावरून पवारांनी सुनावले !

पुणे (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे....

संजय राऊत यांच्या जीभेला हाड उरले नाही : गिरीश महाजन 

नाशिक (वृत्तसंस्था) आमच्या काळात फोन टॅप झाले याबाबतचे कोणतेही पुरावे नाहीत. देशभरातील सर्व विरोधकांचे आता संजय राऊत (sanjay raut) नाव...

शाळा तांदुळ विक्रीच्या स्वस्त धान्य दुकान झाल्या आहेत का?, चौकशी करा : अॅड. जमील देशपांडे

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद असतांना शालेय पोषण आहार (तांदूळ) शाळांना वितरीत झाला. मात्र शाळांमध्ये जमा झालेला तांदुळ...

फडणवीस यांना तातडीने अटक केली पाहिजे, इक्बाल मिर्ची कनेक्शनवरुन ED ला पुराव्यासहीत पाठवलं पत्र !

मुंबई (वृत्तसंस्था) जर नवाब मलिक यांना दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपांवरुन अटक होऊ शकते तर ईडीने हेच तर्क भाजपासाठीही लावलं पाहिजे...

Page 278 of 598 1 277 278 279 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!