मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. तसेच राज्यात महाविकास आघाडीच्यावतीने बंद होत...
धुळे (प्रतिनिधी) काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या महाविकास आघाडीनं आज 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. लखीमपूर दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी...
जळगाव (प्रतिनिधी) लखीमपूर खेरी प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीतर्फे ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. भाजपविरोधात हा बंद आहे. पण या बंदला...
मुंबई वृत्तसंस्था) बंदला आमचा पाठिंबा नाही. अशी राजकीय विधाने कुणी करत असेल तर त्यांनी आपण या देशाचे खरे नागरिक आहोत...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. दरम्यान,...
मुंबई (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने कथितरित्या शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेनंतर...
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भुसावळ, पाचोरा व चाळीसगाव या तीन जागांसाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी...
धरणगाव (प्रतिनिधी) आमदारकीपेक्षाही गावाचे सरपंचपद मिळविणे हे कठीण असते. अर्थात, हा काटेरी मुकुट असतो. ही जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी प्रत्येकाला...
धरणगाव (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना पाठिंबा देत महाविकास आघाडीतर्फे बंद पुकारण्यात आला आहे....
मुंबई (वृत्तसंस्था) अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech