जिल्हा प्रशासन

जळगाव जिल्ह्याला मोठा दिलासा, आज बाधित रूग्ण संख्या शून्य, १ झाला बरा !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज कोरोनाबाधित रूग्ण संख्या शून्य आहे. तर दुसरीकडे १ रुग्णाने कोरोनावर यशस्वी...

जळगाव जिल्ह्यात १४ गावांनी पूर्ण केली १०० टक्के ई पीक पाहणी

जळगाव (प्रतिनिधी) माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार, माझा पीकपेरा या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःचा पेरा स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईलमधून भरता...

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आला आहे. तर दुसरीकडे १ रुग्णाने...

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १ रुग्णाने...

कडधान्य पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा ; खा. उन्मेश पाटलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !

जळगाव (प्रतिनिधी) खरीप हंगामात उडीद, मूग उत्पादक शेतकऱ्यांना कुठलेही उत्पादन हाती न आल्याने शेतकऱ्यांना सूर्यफुल आदी पिकाची लागवड व रब्बी...

यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयातून विकासात्मक कामांचे नियोजन करावे : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त होणाऱ्या निधीच्या खर्चाचे नियोजन करतांना प्रशासकीय यंत्रणानी एकमेकांमध्ये समन्वय राखून विकासात्मक कामांचे नियोजन करावे,...

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, ४ झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ४ रुग्णांनी...

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आल्या १५ लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित होण्याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या नागरीकांची प्राधान्याने कोरोना चाचणी करण्यात येत आहे....

जिल्ह्यात आज आढळले अवघे ४ कोरोनाबाधित, ४ झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ४ रुग्णांनी...

जिल्ह्यात ८ सप्टेंबरपर्यंत ३७ (१) (३) कलम लागू

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात ८ सप्टेंबर, २०२१ पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७...

Page 69 of 91 1 68 69 70 91

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!