मुंबई (वृत्तसंस्था) मध्यरात्रीची वेळ साधत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा...
पुणे (वृत्तसंस्था) देवेंद्र फडणवीस हे जबाबदार नेते आणि विरोधी पक्षनेते आहेत, असे वाटले होते. मात्र, त्यांनी आज जे बेजबाबदारपणे विधाने...
जयपूर (वृत्तसंस्था) गरज पडली तर रद्द करण्यात आलेले कृषी कायदे पुन्हा आणणयात येतील, असं वादग्रस्त विधान राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र...
मुंबई (वृत्तसंस्था) इंदिरा गांधी यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांना आपल्या चपलीखाली डासांप्रमाणे चिरडल्याचं वक्तव्य अभिनेत्री कंगना रणौतने केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे....
मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेताना शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. पण नुसती माफी मागून चालणार नाही....
मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल करत...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील ४ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांचा पोषण आहार ऑगस्ट महिन्यापासून रखडलाय यासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न भाजप जिल्हाध्यक्ष...
जळगाव (प्रतिनिधी) प्रतीक्षा यादीवरील वाहन चालक यांना परिपूर्ण प्रशिक्षण दिल्याशिवाय प्रवासी एसटी चालविण्यासाठी न देणेबाबत मनसे जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी सहकार विभागाचे निवडणूक कर्मचारी सज्ज झाले असून १५ तालुकास्तरावर रविवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील धनगर गल्लीजवळील घोडे गल्लीत रस्त्याची झालेल्या दयनीय अवस्थेवरून शिवसैनिक शिवसेनेचे उपशहर प्रमुख पप्पू कंखरे यांनी प्रश्न उपस्थीत...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech