राजकीय

पीएम केअर फंडात बेहिशोबी पैसे पडून; मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करा : संजय राऊत !

मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेताना शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. पण नुसती माफी मागून चालणार नाही....

पुन्हा एकदा ‘फर्जीवाडा…रेस्टॉरंट आणि बारचे फोटो ट्वीट करत क्रांती रेडकरचा नवाब मलिकांवर टीका !

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल करत...

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात राज्यशासन पूर्णतः अपयशी : आ. सुरेश भोळे

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील ४ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांचा पोषण आहार ऑगस्ट महिन्यापासून रखडलाय यासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न भाजप जिल्हाध्यक्ष...

परिपूर्ण प्रशिक्षणाशिवाय प्रवासी एसटी चालविण्यास देऊ नये ; अँड. जमील देशपांडेंचे विभाग नियंत्रकांना निवेदन !

जळगाव (प्रतिनिधी) प्रतीक्षा यादीवरील वाहन चालक यांना परिपूर्ण प्रशिक्षण दिल्याशिवाय प्रवासी एसटी चालविण्यासाठी न देणेबाबत मनसे जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे...

जिल्हा बँक निवडणूक : उद्या मतदान ; ४२ उमेदवार रिंगणात !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी सहकार विभागाचे निवडणूक कर्मचारी सज्ज झाले असून १५ तालुकास्तरावर रविवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८...

धरणगावातील घोडे गल्लीतील रस्त्याची दुर्दैवी अवस्था !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील धनगर गल्लीजवळील घोडे गल्लीत रस्त्याची झालेल्या दयनीय अवस्थेवरून शिवसैनिक शिवसेनेचे उपशहर प्रमुख पप्पू कंखरे यांनी प्रश्न उपस्थीत...

‘शेतकरी खलिस्तानवादी अतिरेकी होते तर मग…’ ; शिवसेनेनं मोदी सरकारला डिवचले

मुंबई (वृत्तसंस्था) मोदी सरकारने केंद्रातील तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन मोदी सरकारला डिवचले आहे. शेतकरी खलिस्तानवादी...

जळगाव जिल्ह्यातील १६२ ग्रामपंचायतीच्या २२९ जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित

जळगाव (प्रतिनिधी) राज्य निवडणूक आयोगाच्या १७ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिकत् झालेल्या जळगाव...

समीर वानखेडे आणि रेस्तराँ-बार कनेक्शन ; मलिकांचा आणखी एक दावा !

मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. वानखेडे...

७०० शेतकऱ्यांनी जीव गमावला, पंतप्रधान मोदींनी माफी मागावी ; संजय राऊतांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केलीय. दरम्यान, आंदोलन काळात ज्या ७०० शेतकऱ्यांनी...

Page 337 of 598 1 336 337 338 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!