धरणगाव

धरणगाव स्टेट बँकेचा दोन वर्षात बदलला चेहरा मोहरा

धरणगाव (प्रतिनिधी) स्टेट बँक म्हटलं की सर्वसामान्य लोकांची पहिली प्रतिक्रिया असते ती म्हणजे स्टेट बँक नको रे बाबा! परंतु गेल्या...

चंदनगुरु क्रीडा प्रसारक मंडळ धरणगाव, नूतन कार्यकारिणी जाहीर

धरणगाव (प्रतिनिधी) पारंपारिक कुस्ती खेळ आणि शारीरिक शिक्षण विकासाच्या क्षेत्रात राज्यस्तरावर नावलौकिक असलेल्या धरणगाव येथील चंदनगुरु क्रीडा प्रसारक मंडळाची बैठक...

चौकशी करा अन्यथा आमरण उपोषणाला बसणार ; माजी नगरसेवक भागवत चौधरी यांचा मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा !

धरणगाव (प्रतिनिधी) संरक्षक भिंती व रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून चौकशी करावी, अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा माजी...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; धरणगाव पोलिसांकडून आरोपीला अटक !

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; धरणगाव पोलिसांकडून आरोपीला अटक !    धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना...

धरणगाव येथे प्रथम तीर्थंकर ‘भगवान ऋषभदेव” जन्मकल्याणक महोत्सव संपन्न

धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात प्रथम तीर्थंकर १००८ भगवान ऋषभदेव जन्मकल्याणक महोत्सव प.पू.१०८ अक्षयसागर महाराजांच्या प्रेरणेने सानंद...

धरणगाव येथे शांतता कमिटी बैठक संपन्न

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पोलीस स्टेशनमध्ये धरणगाव पोलीस निरीक्षक पवन कुमार देसले यांच्या उपस्थितीत शांतता कमिटी बैठक संपन्न झाली. याप्रसंगी उपस्थित...

धरणगाव उड्डाण पुलाजवळ जीवघेणा खड्डा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील उड्डाण पुलाजवळ मोठा खड्डा निर्माण झाला असून, त्यात भरपूर प्रमाणात पाणी साचले आहे. या खड्ड्यामुळे शाळेत जाणाऱ्या...

ग्राहकांनी स्वहितासाठी संरक्षण कायदा समजून घेऊन हक्क पदरात पाडून घ्यावेत – डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचे ग्राहक दिनानिमित्त व्याख्यान

धरणगाव (प्रतिनिधी) नव्वदच्या दशकात जागतिकीकरणामुळे जागतिक बाजारपेठ जवळ आली म्हणून भांडवलशाही पेक्षा ग्राहकशाहीला महत्व प्राप्त झाले. पूर्वी ग्राहक कंपन्यांकडे जात...

राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद उत्साहात !

धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय संविधानात आलेली समता- बंधुता - स्वातंत्र्य ही मूल्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असून आज प्रचलित व्यवस्थेमार्फत समतेला तडा दिला...

शेतकऱ्यांसाठी सरकार कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव /पाळधी (प्रतिनिधी) - शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्या सोयी - सुविधांसाठी सरकार कटिबद्ध आहे. कुठल्याही शेतकऱ्याला अडचण येणार...

Page 5 of 278 1 4 5 6 278

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!