रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे खिरोदा प्र.यावल येथे आज दि २७ ऑगस्ट २०२२ रोजी कै.राजराम इच्छाराम चौधरी (गुरुजी) यांचे स्मरणार्थ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) न्यायमूर्ती उदय उमेश ललित आज भारताचे 49 वे सरन्यायाधीश झालेत. आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना...
मुंबई (वृत्तसंस्था) जगाच्या पाठीवर ‘बोको हराम’ नावाची एक बदनाम संघटना आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘खोके हराम’ नावाची संघटना उदयास आली...
बोदवड (महेंद्र पाटील) नगरपंचायतीचा नगर विकास आराखडा (डीपी प्लॅन) पुढील २० वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी येथील महाविद्यालयात बैठकीचे...
जळगाव (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र लढवण्याची घोषणा शुक्रवारी केली होती....
मुंबई (वृत्तसंस्था) : संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा...
धरणगाव (प्रतिनिधी) : राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या स्वत:च्या शेतावर जाऊन ई-पीक पाहणी...
धरणगाव(प्रतिनिधी) मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे महाराष्ट्र मराठा फाउंडेशनने केले स्वागत आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात महत्वाचा निर्णय शिंदे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली...
सिल्लोड (वृत्तसंस्था) : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणींमध्ये नव्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी 2019 मध्ये सादर केलेल्या...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech