राजकीय

चिनावल शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच ; शेतकऱ्यासह रास्तारोकोमध्ये खा. रक्षाताई खडसेही सहभागी !

रावेर (प्रतिनिधी) चिनावल परिसरात मागील बऱ्याच दिवसापासून शेतात चोऱ्यांचे तसेच शेत साहित्य व पिकाच्या नुकसानीच्या घटना घटत आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांनी...

…’या’ गैरसमजामुळे मराठी भाषा मागे पडतेय : अँड. जयप्रकाश बाविस्कर !

नशिराबाद (सुनिल महाजन) येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव ग्रामीणच्या वतीने सर्व मराठी शाळांचे शिक्षक व ग्रामीण भागातील पत्रकारांचा सन्मान...

उदय सामंत यांना ग्रंथालय सेनेचे निवेदन सादर

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सामंत जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांना महाराष्ट्र ग्रंथालय सेनेतर्फे विविध मागण्या...

‘ऑनलाईन’नव्हे ‘ऑफलाईन’ शिक्षणाकडेच जाणार : उदय सामंत

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण खात्याचा मंत्री असल्याने ठिकठिकाणच्या महाविद्यालयांत, विद्यापीठांत जाण्याचा योग येतच असतो. त्या अनुषंगाने ‘कोरोना’चे संकट...

मराठी कधीच मरणार नाही : राज ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) आजही पंतप्रधान मोदी गुजरातीमध्ये बोलतात, त्यांना त्यांच्या भाषेचा अभिमान वाटतो. मग आपल्याला मराठीचा अभिमान का वाटायला नको असं...

चंपा, टरबूज अन्.. ; आमदार अनिल पाटील यांची जीभ घसरली

जळगाव (प्रतिनिधी) जळगावमध्ये महाविकास आघाडीने मलिक यांच्या अटकेचा निषेध नोंदवण्यासाठी जोरदार आंदोलने केली. आता याच आंदोलनात भाजप नेत्यांबद्दल बोलताना राष्ट्रवादीचे...

बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्रासाठी तीन कोटी रुपयांचा निधी देणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्रासाठी राज्य सरकारकडून तीन कोटी रुपयांची घोषणा उच्च व...

भाजपच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे देशाचं राजकारण नासलं : उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) मी पुन्हा येईन म्हणायचं आणि यायचंच नाही हे वाईट आहे. त्यापेक्षा पुन्हा येईन न म्हणता येण्यात गंमत आहे,...

फडणवीस दाम्पत्यांविरुद्ध तीन वर्षांपूर्वीच ईडीकडे तक्रार ; मिटकरींनी करुन दिली आठवण

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे....

शेतकऱ्यांनी नवतंत्राचा स्वीकार करून शास्वत शेतीसाठी गटशेतीचा अवलंब करावा : ना. गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) देशात 52 % शेतकरी असून शेतकऱ्यांनी स्वत: नेतृत्व करण्याची गरज असून व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता स्वत व्यापारी दृष्टीकोन...

Page 283 of 598 1 282 283 284 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!