राजकीय

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे उद्यापर्यंत घेतील : शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप हे गंभीर असून त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

शरद पवारांनी सत्य सांगितलं पण ते अर्धसत्य आहे : देवेंद्र फडणवीस

नागपूर (वृत्तसंस्था) वाझेंची नियुक्ती सिंग यांनी केल्याचं पवारांनी सांगितलं. ते खरं आहे. शरद पवारांनी सत्य सांगितलं. पण ते अर्धसत्य आहे....

मुख्यमंत्र्यांनी ‘लेटरबॉम्ब’ प्रकरणाची चौकशी ज्युलिओ रिेबेरोंसारख्या अधिकाऱ्यामार्फत करावी : शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा सत्कार

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव मनपाचे नवनिर्वाचीत महापौर सौ. जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने (जिल्हाध्यक्ष...

राष्ट्रवादीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी स्वीकारला पदभार

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी ग्रामीण विभागाच्या जिल्हाध्यक्षपदाचा पदभार नूतन जिल्हाध्यक्षा वंदना अशोक चौधरी पाटील यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील...

गृहमंत्र्यांवर केलेले आरोप आकसापोटी : एकनाथराव खडसे

जळगाव (प्रतिनिधी) पोलीस अधिकाऱ्याने केलेले आरोप आणि गृहमंत्र्यांनी दिलेले उत्तर हे मी काही वेळापूर्वी माध्यमातून पाहिली आहे. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची...

केंद्राने चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल : राज ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटींचं टार्गेट दिलं होतं. राज्यात अनेक शहरं आहेत. त्यात अनेक...

“बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?” : अमृता फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चांगलचं वातावरण तापलं आहे....

सत्ता गेली म्हणजे पक्षाचे नेते अपयशी झाले, असे म्हणता येणार नाही : खासदार रक्षाताई खडसे

जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच, शिवसेना नेते खासदार...

सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप करत पत्र पाठवल्यानंतर एकच खळबळ...

Page 504 of 598 1 503 504 505 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!