TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एक्झिट पोल हा ‘मोदी मीडिया पोल, इंडिया २९५ जागा जिंकणार : राहुल गांधी !

vijay waghmare by vijay waghmare
June 3, 2024
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीचे मतदान संपुष्टात आल्यानंतर जाहीर झालेला ‘एक्झिट पोल’ हा ‘मोदी मीडिया पोल’ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तो काल्पनिक पोल आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केला. यंदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या इंडिया आघाडीला २९५ जागा मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. तर, मीडियाचा ‘एक्झिट पोल’ बनावट आहे. निवडणुकीतील गैरप्रकार योग्य ठरवण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला हा एक प्रयत्न व ‘इंडिया’ आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्चीकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही मानसशास्त्रीय खेळी असल्याची टीका काँग्रेसने केली.

नवी दिल्लीस्थित काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला राहुल गांधी यांनी संबोधित केले. यावेळी ‘इंडिया’ आघाडीला किती जागा मिळणार? असा सवाल केला असता ते म्हणाले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ आघाडीची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे आमच्या आघाडीला २९५ जागा मिळणार आहेत. लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांचे ‘२९५’ गीत तुम्ही ऐकले असावे. त्यानुसार, ‘इंडिया’ आघाडी एवढ्या जागा खिशात घालणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.

READ ALSO

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

मंत्री गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्यास रात्री फोन ; खडसेंचा आरोप

या पत्रकार परिषदेत काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी म्हटले की, नव्या सरकारच्या १०० दिवसांच्या अजेंड्याची समीक्षा करणे व सखोल विचारमंथन करण्यासाठी मोदी बैठका घेत आहेत. पण, हा नोकरदार व प्रशासकीय व्यवस्थेला एक संकेत देणे आणि आम्हीच सत्तेत येत असल्याचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आपणच पुन्हा पंतप्रधान बनणार असल्याची मोदींची ही मानसशास्त्रीय खेळी आहे. पण, मतमोजणीची प्रक्रिया निष्पक्षपणे पार पडली जाईल व मतमोजणी करणारे सेवक अशा हातखंड्यांना घाबरणार नाहीत, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

एक्झिट पोल बनावट आहे. जो व्यक्ती ४ जूनला सत्तेतून बाहेर जाणार आहे ? तोच व्यक्ती एक्झिट पोलचे आकडे समाजमनावर बिंबवत असल्याची टीका रमेश यांनी मोदींवर केली. गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतीच १५० जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, ‘एक्झिट पोल’चे वस्तुस्थितीशी काहीही देणे-घेणे नाही. काही राज्यांत लोकसभेच्या जागांपेक्षा अधिक जागा भाजपला मिळणार असल्याचे दाखवले आहे. पण, ‘इंडिया जनबंधन’ कोणत्याही स्थितीत २९५ जागा जिंकणार असल्याचा दावा रमेश यांनी केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #CongressExide pollrahul gandhi

Related Posts

जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2025
जळगाव

मंत्री गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्यास रात्री फोन ; खडसेंचा आरोप

April 7, 2025
जळगाव

काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत जोरदार गोंधळ !

March 26, 2025
एरंडोल

एरंडोल तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार ; असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !

March 19, 2025
अमळनेर

तासखेडा ग्रा.प. उपसरपंचपदी वर्षा पाटील बिनविरोध

March 17, 2025
बोदवड

बोदवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का; तिन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, तर तीन नगरसेवक भाजपमध्ये!

March 14, 2025
Next Post

Horoscope Today : राशीभविष्य, सोमवार 3 जून २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

April 24, 2022

चाळीसगावकराना नवीन वर्षात नवीन दोन रेल्वे पुल मिळणार !

January 16, 2025

क्रेडिट कार्डला लागलेला दंड रद्द करण्याच्या नावाखाली ५० हजाराची ऑनलाईन फसवणूक !

May 11, 2022

‘तपास योग्य दिशेने झाला तर महाराष्ट्र सरकार कोसळेल’ ; सचिन वाझेंच्या अटकेनंतर कंगनाचं ट्विट

March 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group