TheClearNews.Com
Friday, August 1, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वसीम रिझवी यांनी इस्लाम सोडून स्वीकारला हिंदू धर्म !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 6, 2021
in जळगाव, राजकीय, राष्ट्रीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

गाझियाबाद (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील वादग्रस्त व्यक्तिमत्व वसीम रिझवी यांनी आज सकाळी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी रिझवी यांना सनातन धर्मात प्रवेश करवून घेतला.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑगस्ट 2025 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2025 !

वसिम रिझवी हे मागील काही वर्षांपासून कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर होते. त्यांनी अनेक वाद ओढवून घेतले होते. शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे ते माजी अध्यक्ष आहेत. हिंदू धर्मात प्रवेश केल्यानंतर ते म्हणाले, मला इस्लाममधून बाहेर काढण्यात आले आहे. माझ्यावर दर शुक्रवारी ईनामाची रक्कम वाढवली जाते. त्यामुळे आज मी सनातन धर्म स्वीकारत आहे.

 

मला इस्मालमधून काढल्यानंतर मी कोणता धर्म स्वीकारावा ही माझी मर्जी आहे. हिंदू धर्म जगातील सर्वात पहिला धर्म आहे. या धर्माइतक्या चांगल्या गोष्टी अन्य कोणत्याही धर्मात नाहीत. इस्लामला मी धर्मच मानत नाही. दर शुक्रवारी नमाजानंतर माझ्या शिर धडावेगळे करण्याचे फतवे काढले जातात. अशा स्थितीत मला कोणी मुसलमान म्हटले तर मला स्वत:लाच शरम वाटते, असे रिझवी म्हणाले.

रिझवी यांनी काही दिवसांपूर्वीच आपलं मृत्यूपत्र सार्वजनिक केलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, माझ्या मृत्यूनंतर मृतदेहाचे दफन न करता दहन केले जावे. हिंदू प्रथा-परंपरेनुसार अंत्यसंस्कार करावेत. यति नरसिंहानंद यांनी आपल्या चितेला अग्नी द्यावा, असंही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, वसीम रिझवी यांनी कुराणातील 26 आयत काढून टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑगस्ट 2025 !

August 1, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2025 !

July 31, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2025 !

July 30, 2025
जळगाव

जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतिक्षा कायम ; जुलै संपूनही लहान धरणे तहानलेलीच !

July 29, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 जुलै 2025 !

July 29, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 जुलै 2025 !

July 28, 2025
Next Post

नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात महापरिनिर्वाण दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : अल्पवयीन मुलीला पळविणारा निघाला सख्ख्या मावशीचा मुलगा ; मारवड पोलिसात गुन्हा दाखल !

June 14, 2023

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पाळधीत जल्लोष !

May 12, 2023

धरणगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

January 31, 2021

दिशा सॅलियन प्रकरणात राणे पिता पुत्राविरोधातील गुन्ह्यात राजकीय हस्तक्षेप ; न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे

March 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group