TheClearNews.Com
Sunday, December 14, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कांदा निर्यात बंदी मागे घ्या : गुलाबराव वाघ

कांदा निर्यात बंदी विरोधात शिवसेनेचा धरणगावात मोर्चा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2020
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱी वर्गामध्ये तीव्र संतापाची लाट आहे. कांदा उत्पादकांना याचा जबर फटका बसणार असल्याने केंद्राने तात्काळ कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केली आहे. ते कांदा निर्यात बंदी विरोधात शिवसेनेने धरणगावात काढलेल्या मोर्चाप्रसंगी बोलत होते.

 

READ ALSO

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

आज धरणगावात शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधात मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून तर समारोप धरणगाव तहसीलदार कार्यालयात करण्यात आला. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी आपल्या मनोगत शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा निषेध केला. केंद्राने शेतकऱ्यांना तर न्याय दिलाच नाही. परंतु देशातील नामांकित कंपन्या देखील बंद केल्या.

 

आजच्या कोरोनाचा महामारीने कोरोडो विद्यार्थ्यांना बेरोजगार केले. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱी वर्गामध्ये मात्र तीव्र संतापाची लाट आहे. कांदा उत्पादकांना याचा जबर फटका बसणार आहे. या निर्णयाविरोधात धरणगाव तालुका शिवसेना आंदोलन पुकारले आहे. आता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी मागे घेण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली असल्याचे देखील श्री. वाघ म्हणाले.

केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा धक्कादायक निर्णय आहे. निर्यात बंदीमुळे बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतीं गडगडल्या आहेत. केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवून शेतकऱ्याना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना करीत असल्याचेही श्री. वाघ म्हणाले.

महाराष्ट्रातील शेतकरी संघटना आणि महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी मंत्री दादा भुसे, जळगावचे पालकमंत्री पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील याबाबतीत गंभीर असुन केंद्र सरकारशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. या खात्याचे मंत्री ना.पियुष गोयल यांच्याकडे कांदा निर्यातबंदी हटविण्याची मागणी धरणगाव तालुका शिवसेना करीत आहे.

 

आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला भाव मिळत असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. या निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. तरी लवकरात लवकर निर्यात बंदी न उठवण्याच्या मागणीचे निवेदन धरणगाव तहसीलदार नितीन देवरे यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईलने अदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिला. यावेळी गुलाबराव वाघ.(शिवसेना जिल्हाप्रमुख) पि.एम.पाटील सर (शिवसेना उपजिल्हाप्रमुख) निलेश चौधरी (लोकनियुक्त नगराध्यक्ष) सुरेश नाना चौधरी. (माजी नगराध्यक्ष) नगरसेवक वासुदेव चौधरी,विजय महाजन ,सुरेश महाजन,भागवत चौधरी,जितेंद्र धनगर,अहमद पठाण.शिवसेना शहर संघटक धिरेंद्र पुरभे,शिवसेना उपशहर प्रमुख रवींद्र जाधव,दिपक पाटील युवासेना शहर प्रमुख संतोष महाजन,विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख विशाल महाजन, बाळू जाधव,पप्पू कंखरे,चेतन जाधव,लक्ष्मण महाजन,राहुल रोकडे,कमलेश बोरसे,भीमा धनगर,हेमंत चौधरी,नारायण महाजन,परमेश्वर माळी,छोटू जाधव,बंटी महाजन,नारायण महाजन.शिवसेना कार्यालय प्रमुख विनोद रोकडे,परेश चौधरी गोपाल चौधरी,अरविंद चौधरी तसेच गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Uncategorized

कर्नाटक, बिहार, पंजाब, महाराष्ट्र सेमिफायनलमध्ये

July 11, 2025
Uncategorized

आषाढी एकादशी निमित्त संगीत संध्या कार्यक्रम उत्साहात !

July 8, 2025
Uncategorized

‘गाईड’ एकांकिकेने भुसावळकरांना दिली अध्यात्मिक अनुभूती

July 8, 2025
Uncategorized

वीज पुरवठा सुरळीत न ‌झाल्यास तीव्र आंदोलन करणार उपनेते गुलाबराव वाघ यांचा इशारा

July 7, 2025
Next Post

राष्ट्रपतींनी स्विकारला हरसिमरत कौर यांचा राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनिल देशमुख गृहमंत्रीपद गमावणार?

March 15, 2021

नूतन वर्षा कॉलनीत संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाला सुरुवात !

February 28, 2021

…पण आता शंकराचा तिसरा डोळाही उघडलाय; भाजपचं सूचक ट्विट !

March 9, 2022

नशिराबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आले अभिनव अभियान

December 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group