TheClearNews.Com
Saturday, November 1, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘३५ हजार उद्योजकांनी देश सोडला’ ; बंगालच्या अर्थमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 23, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

कोलकाता (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या २०१४-२०२० या काळात देशातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या ३५ हजार उद्योजकांनी देश सोडला असल्याचा दावा अमित मित्रा यांनी केला आहे. सरकारने या संदर्भात संसदेत श्वेतपत्रिका काढली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आपल्या ट्विटर अकाउंटवर मित्रा यांनी ३५ हजार भारतीय उद्योजकांनी देशातून पलायन करण्यामागचे कारण मोदी सरकारने देशात निर्माण केलेले भय आहे का, असा सवाल केला आहे. २०१४-२०१८ या दरम्यान २३ हजार भारतीय उद्योजकांनी (मॉर्गन स्टॅनली), २०१९मध्ये ७ हजार भारतीय उद्योजकांनी (एफ्रएशिया बँक) व २०२०मध्ये ५ हजार भारतीय उद्योजकांनी (जीडब्लूएम रिव्ह्यू) देश सोडला असल्याचे ट्विट अमित मित्रांनी केले आहे.

READ ALSO

खडसेंच्या विरोधाला संजय पवारांचा प्रत्युत्तराचा टोला !

आमदार मंगेशचव्हाण यांच्या आव्हानामुळे खडसेंची सीडी एका दिवसात करप्ट

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात सीआयआयच्या बैठकीत भारतीय उद्योजकांच्या विरोधात १९ मिनिटांचे भाषण दिले होते. त्या भाषणात भारतीय उद्योजक राष्ट्रीय हिताच्या विरोधात असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. टाटा स्टील आपले उत्पादन चीन व जपानमध्ये का विकू शकत नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांनी टाटा स्टील कंपनीला तसे आव्हानही दिले होते. गोयल यांनी चीन व जपानमधील कंपन्या राष्ट्रवादी असल्याचे सांगत त्या पोलादाचे आयात करत नसल्याचे भारतीय उद्योजकांना सांगितले होते. गोयल यांच्या वक्तव्याचा दाखला देत मित्रा यांनी अशा केंद्रीय मंत्र्यांवर पंतप्रधानांनी वेळीच कारवाई का केली नाही, असा सवालही केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

खडसेंच्या विरोधाला संजय पवारांचा प्रत्युत्तराचा टोला !

October 2, 2025
जळगाव

आमदार मंगेशचव्हाण यांच्या आव्हानामुळे खडसेंची सीडी एका दिवसात करप्ट

July 26, 2025
जळगाव

5 वर्ष, 57 महिने, 248 आठवडे, 1736 दिवस झालेत, कुठे आहे ती सीडी?” ; मंगेश चव्हाणांचा खडसेंना थेट सवाल !

July 25, 2025
जळगाव

राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावळ यांची रोहित निकम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

July 22, 2025
चाळीसगाव

चाळीसगावात भाजपचा शरद पवार गटाला मोठा धक्का ; माजी उपनगराध्यक्षांसह माजी जि.प. सदस्याचा भाजपत प्रवेश !

July 18, 2025
जळगाव

जिल्हा परिषदेच्या गट- गणांच्या गावांमध्ये उलटफेर ; 68 गट, 136 गणांची प्रारूप रचना जाहीर !

July 15, 2025
Next Post

धरणगाव तालुक्यात लाल भेंडीचा नाविन्यपूर्ण प्रयोग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एबीपी आणि सी व्होटरकडून महाराष्ट्राचा ओपिनियन पोल आला समोर !

December 25, 2023

स्वत: वाघ किंवा बछडे म्हणणारे पळपुटे निघाले : संजय राऊत 

June 23, 2022

नाशिकमध्ये ‘बर्निंग बस’ ; बसचा अक्षरश: कोळसा, १० प्रवाशांचा मृत्यू !

October 8, 2022

जम्मू काश्मिरात दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

June 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group