The Clear News Desk

The Clear News Desk

भोसरी जमीन घोटाळा : खडसे हेच मुख्य सूत्रधार ; ईडीचा कोर्टात दावा !

मुंबई (प्रतिनिधी) भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे हेच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने आरोपत्रातून...

“कोर्टांमध्ये अजूनही न्यायव्यवस्था इंग्रजांच्या काळातील” : जस्टिस एन व्ही रमना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आपली न्यायव्यवस्था इंग्रजांच्या काळातील आहे आणि तिच्या भारतीयकरणाची आवश्यकता असल्याचे वक्तव्य मुख्य सरन्यायाधीश जस्टिस एन व्ही रमना...

आमदार प्रणिती शिंदे कॅबीनेट मंत्री होणार ; विश्वजीत कदम यांचा दावा

सोलापूर (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते आणि कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत भाष्य केलं आहे. प्रणिती...

भुसावळ केबल नेटवर्कचे कार्यालय सील ; महसूल पथकाची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी) शहरात गेल्या वर्षांपासून सुरु असलेल्या खडका रोडवरील 'बीसीएन' (भुसावळ केबल नेटवर्क) च्या कार्यालय सील करण्यात आले आहे. महसूल...

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अंबिका सोनींच्या नावावर शिक्कामोर्तब !

चंदीगड (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजबाच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून यामुळे राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे....

ज्ञानपीठ गौरवप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांचे ऑनलाईन व्याख्यान

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जोपर्यंत श्रीमंत-गरीबांना आवश्यक एवढे स्वदेशी वस्त्र मिळत नाही, तोपर्यंत मी केवळ पंचा नेसेल या...

धरणगाव येथे नाभिक महामंडळ महिला राष्ट्रीय अध्यक्षा भारती सोनवणे यांचा सत्कार !

धरणगाव (प्रतिनिधी) नाभिक महामंडळ महिला राष्ट्रीय अध्यक्षा भारती सोनवणे यांनी धरणगाव येथे महेश निकम यांच्या घरी सदिच्छा भेट दिली असता...

धरणगाव येथे आज ओबीसी परिषद नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक !

धरणगाव (प्रतिनिधी) येथे आज जळगाव जिल्हा स्तरीय ओबीसी परिषद नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. देशभरात ओबीसीच्या प्रश्नावर राजकारण...

विसर्जनस्थळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग राहणार सज्ज

जळगाव (प्रतिनिधी) सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्रींचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे, याठिकाणी कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये, याकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग,...

‘तीन पक्षांच्या सरकारच्या कार्यकाळात कोणीही सुखी नाही’ ; गिरीश महाजनांची टीका !

यावल (प्रतिनिधी) तीन पक्षांच्या सरकारच्या कार्यकाळात कोणीही सुखी नाही, अशी टीका माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे....

Page 1445 of 2393 1 1,444 1,445 1,446 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!