The Clear News Desk

The Clear News Desk

बीएचआर घोटाळा : लिलाव प्रक्रियेला ठराविक निवीदाधारकच यायचे ; लेखापरिक्षणात टाळले जायचे अनेक उल्लेख !

जळगाव (प्रतिनिधी) सीए महावीर जैनने आपल्या लेखापरिक्षणात अवसायकाने पतसंस्थेच्या ज्या ७ मालमत्ता विक्री केल्या, त्या पतसंस्थेने किती किंमतीला खरेदी केल्या...

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आल्या १५ लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित होण्याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या नागरीकांची प्राधान्याने कोरोना चाचणी करण्यात येत आहे....

धरणगावात भर पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांनी दिली पालिकेवर धडक ; बांगड्यांचा आहेर देत केला निषेध ! (व्हिडीओ)

धरणगाव (प्रतिनिधी) भर पावसाळ्यातही पाणी टंचाईमुळे संतप्त झालेल्या लोहार गल्लीतील महिलांनी आज नगरपालिकेवर धडक दिली. एवढेच नव्हे तर, धरणगाव पालिकेला...

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १२ लाख १३ हजार लाभार्थ्यांना दिले कोरोना लसीचे डोस

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस महत्वपूर्ण असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच नागरीकांच्या लसीकरणावरही भर देण्यात येत आहे....

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाचा सल्ला

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक भागात अजून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेमार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परिक्षा-२०२० शनिवार, दिनांक ४ सप्टेंबर, २०२१...

‘भविष्यातील रोजगाराच्या संधी’वर शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१ रोजी दुपारी ३ ते ४.३० या...

‘जुने व्हायरस परत आलेत, त्यांचा बंदोबस्त करायचाय’ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष काही कमी होताना दिसत नाहीये. याच दरम्यान आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय...

अंजनी प्रकल्पातील जलसाठा सिंचनासाठी उपलब्ध व्हावा ; आ. चिमणराव पाटलांची मागणी

एरंडोल (प्रतिनिधी) अंजनी प्रकल्पात होणा-या जलसाठ्याचा लाभ शेतक-याना मिळत नाही, पाणी वाटप व्यवस्था नसल्यामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित राहत असून प्रकल्पातील...

१५ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या ; सुसाईड नोटमध्ये मृत्यूचा बदला घेण्याची इच्छा केली व्यक्त

लखनौ (वृत्तसंस्था) एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील...

Page 1500 of 2393 1 1,499 1,500 1,501 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!