बॉलीवूड इंडस्ट्रीतील काही व्यक्तींना सरकारकडून कोव्हिड सेंटरचे कंत्राट : निलेश राणे
पुणे (वृत्तसंस्था) बॉलीवूड इंडस्ट्रीतील काही व्यक्तींना कोरोनासंबंधीच्या कामांची कंत्राटे देऊन ठाकरे सरकार स्वत:चे उखळ पांढरे करवून घेत असल्याचा गंभीर आरोप...
पुणे (वृत्तसंस्था) बॉलीवूड इंडस्ट्रीतील काही व्यक्तींना कोरोनासंबंधीच्या कामांची कंत्राटे देऊन ठाकरे सरकार स्वत:चे उखळ पांढरे करवून घेत असल्याचा गंभीर आरोप...
जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजबील तोडणी संदर्भात संतप्त झालेल्या आ. मंगेश चव्हाण यांच्यासह काही शेतकऱ्यांनाही जळगाव येथील अधिकार्याला खुर्चीला...
अमरावती (वृत्तसंस्था) मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आज व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर...
अहमदनगर (वृत्तसंस्था) दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून 'मी जबाबदार… माझा मास्क, माझी जबाबदारी' अशा मथळ्याखाली...
मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊनला विरोध...
जळगाव (प्रतिनिधी) शहर महानगरपालिकेत मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नसून मनपा प्रशासनाकडून यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येत...
जळगाव (प्रतिनिधी) पत्रकार सूर्यभान भास्कर पाटील यांचे काल अकाली निधन झाले. या बातमीने आपणा सर्वांच्या मनाला मोठा धक्का बसला. मात्र,...
धरणगाव (प्रतिनिधी) प्रशासनातर्फे प्राप्त झालेल्या अहवालानुसार धरणगाव तालुक्यात आज ५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे यातील १८ रुग्ण एकट्या...
जळगाव (प्रतिनिधी) येथील कबचौउत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी संजय सपकाळे यांनी त्यांच्या कालबद्ध पदोन्नती बाबत नेमलेल्या डॉ. राजेंद्र कांकरिया समितीचा अहवाल...
जळगाव (प्रतिनिधी) शेतकर्यांच्या हितासाठी शिंगाडे मोर्चे काढण्यासाठी ख्यात असलेले पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आता जिल्ह्याची धुरा हाती असतांना शेतकर्यांना...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech