‘या’ महिन्यात होणार १०-१२ वीची परीक्षा – वर्षा गायकवाड
मुंबई (वृत्तसंस्था) शिक्षण क्षेत्रासमोर कोरोना काळात अनेक मोठी आव्हाने आली. याच दरम्यान एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, तंत्रज्ञानाचा शैक्षणिक क्षेत्रात...
मुंबई (वृत्तसंस्था) शिक्षण क्षेत्रासमोर कोरोना काळात अनेक मोठी आव्हाने आली. याच दरम्यान एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, तंत्रज्ञानाचा शैक्षणिक क्षेत्रात...
मुंबई (वृत्तसंस्था) 'नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था असल्याची टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. नारायण...
कोल्हापूर (वृत्तसंस्था) राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्षपूर्ण झाले असून यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेते आणि...
अमळनेर (प्रतिनिधी) येथील नामवंत खान्देश शिक्षण मंडळाच्या जी.एस.हायस्कुलचे क्रीडाशिक्षक,अमळनेर तालुका अध्यक्ष व राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त सुनिल वाघ यांना पालकमंत्री तथा...
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट कॉ ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीतील अपहार,फसवणूक तसेच पाच वर्षांपासून अवसायकाच्या नेमणुकीच्या काळात झालेला अपहारासह...
भुसावळ (प्रतिनिधी) येथील तापी नदी काठावर स्मशानभूमी आहे. शहरातील नागरिक अंतविधीसाठी याठिकाणी येतात. दिवसा अंतविधीचा कार्यक्रम सुरळीत पार पाडतो. मात्र,...
साकळी ता. यावल (प्रतिनिधी) येथील ग्रामपंचायत कार्यालयात नुकताच 'संविधान दिवस ' साजरा करण्यात आला. या निमित्ताने उपस्थितांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब...
मुंबई (वृत्तसंस्था) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला....
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात करोना काळात आलेल्या वाढीव वीजबिलावरून चांगलेच राजकारण तापले असल्याचे दिसत आहे. अशातच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विरोधकांवर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती....
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech