The Clear News Desk

The Clear News Desk

राज्यात कायमस्वरूपी फटाक्‍यांवर बंदी घालण्यासाठी सत्यजीत तांबे यांची सरकारकडे मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) देशातील काही राज्यांनी दिवाळीत फटक्‍यांवर पुर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे राज्यातही दिवाळीत फटाक्‍यांवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार...

दहिवद येथे स्वच्छता मोहिम संपन्न

अमळनेर (प्रतिनिधी) मागील काही काळापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन पूर्णपणे बदललेले आहे. यातच प्रत्येक व्यक्ती स्वच्छतेला प्राधान्य देतांना दिसून येत असून...

उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या व मागण्यांसाठी नेहमीच प्रयत्नशील – प्रवीण सपकाळे

अमळनेर (प्रतिनिधी) पत्रकारांना विमा कवच, कोरोना काळात मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी राज्य स्तरावर प्रयत्न सुरू आहे. त्यासोबत...

“लक्ष्मी” चित्रपटावर बंदी लावा – हिंदू जनजागृती समितीची मागणी

चोपडा (प्रतिनिधी) लक्ष्मी हा चित्रपट 9 नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होणार असून यामध्ये अभिनेता अक्षय कुमार हे मुख्य भूमिकेत आहेत....

पुनश्‍च हरि ओम असं म्हणता आणि हरिलाच कोंडून ठेवता? – मनसे पुन्हा आक्रमक

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनची रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. याच पाश्‍वृभूमीवर सरकारकडून जनजीवन हळूहळू पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी सरकारकडून...

दिवाळी फराळ रेसिपीचे ऑनलाइन कार्यक्रम

जळगाव (प्रतिनिधी) सुरभि आणि बहुभाषिक ब्राह्मण महिला संघातर्फे 2 दिवशीय ऑनलाइन "दिवाळी फराळ रेसिपी" कार्यक्रम घेण्यात आला. "मानिनीज किचन" च्या...

अखेर ठरलं ! २३ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू होणार

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अनलॉकच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हळूहळू अर्थव्यवस्था सुरू झाली मात्र शाळा आणि महाविद्यालय बंदच...

यंदा नेहमीसारखी नसणार दिवाळी ! ठाकरे सरकारनं जारी केली नियमावली

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या काळात कशी दिवाळी साजरी करावी याबाबत राज्य सरकारनं नियमावली जाहीर केली आहे. सगळ्यांनी त्याचं पालन करावं असं...

१०-१२ वीच्या परीक्षा मे महिनाअखेरीस – शिक्षणमंत्री गायकवाड यांची माहिती

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील शाळा अद्याप बंदच आहेत. मात्र, आगामी दिवाळीनंतर त्या सुरू होतील आणि त्यानंतरचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन...

सार्वभौमत्व जपण्यास कटिबद्ध : राजनाथ सिंह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) 'मतभेदांच्या मुद्द्यावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यावर भारताचा भर आहे. असे असले, तरीही एकाधिकारशाही आणि आक्रमकतेचा सामना करताना...

Page 2205 of 2393 1 2,204 2,205 2,206 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!