The Clear News Desk

The Clear News Desk

पंतप्रधान मोदी करणार कोरोनाविरुद्ध ‘जनआंदोलन’

  नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात करोना बाधितांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच जनआंदोलन उभारणार आहेत. यामध्ये...

उद्धव ठाकरे, संजय राऊत उतरणार बिहार निवडणूक प्रचाराच्या रिंगणात

मुंबई (वृत्तसंस्था) बिहार विधान निवडणुकीच्या आखाड्यात आता शिवसेनाही उतरली आहे. विधानसभेच्या ५० जागांवर सेना आपले उमेदवार देणार आहे, अशी माहिती...

अजित पवारांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात क्लीनचिट

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५हजाराच्या कथित घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे....

हाथरस प्रकरणातील मुख्य आरोपीने पत्र लिहून केला मोठा आरोप !

हाथरस (वृत्तसंस्था) येथील बुलगढी गावात 19 वर्षांच्या दलित मुलीवर सामुहिक बलात्कार आणि तिच्या मृत्यू प्रकरणी गुरुवारी मोठा खुलासा झाला आहे....

पोलीस माझ्या बहिणीचं चारित्र्यहनन करताहेत – पीडितेच्या भावाचा आरोप

हाथरस (वृत्तसंस्था) हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली...

हिंगोणा ग्रामपंचायतीत शासकीय योजनांमध्ये मोठा आर्थिक घोटाळा ; विद्यार्थी मोर्चाची चौकशीची मागणी

साकळी ता.यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणा ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगा व इंदीरा आवास घरकुल योजनेत मोठा आर्थिक गोंधळ झाल्याची तक्रार येथील सामाजीक...

बिहार निवडणुकीत ना. गुलाबराव पाटील यांची तोफ धडाडणार !

जळगाव (प्रतिनिधी) बिहार निवडणुकीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची तोफ धडाडणार आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत मुख्यमंत्री उद्धव...

धरणगावातील आठवडे बाजार सुरु करा ; भाजपा नगरसेवकांची मुख्यधिकाऱ्यांकडे मागणी

धरणगाव (प्रतिनिधी) कोरोनामुळे बंद करण्यात आलेला गुरुवारी भरणारा आठवडे बाजार सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी...

स्टेट बँक ऑफ इंडिया तिसऱ्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन !

फैजपूर (प्रतिनिधी) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तिसऱ्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन जळगाव मुख्य शाखेचे शाखा व्यवस्थापक भूषण रंगारी यांच्या...

कृषी विधेयक तात्काळ लागू करा- किसान मोर्चाची मागणी

अमळनेर(प्रतिनिधी) सन २०१४ पासुन केंद्र सरकारने कायम शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबर केंद्रशासनाने पारित केलेले कृषी विधेयक तात्काळ लागू...

Page 2297 of 2393 1 2,296 2,297 2,298 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!