मुंबई (वृत्तसंस्था) कृषी मालासाठी बाजारपेठेचे संशोधन करण गरजेचे असून केवळ पीक उत्पादनात वाढ महत्वाची नाही तर महाराष्ट्राने आधुनिक तंत्रज्ञान व...
जळगाव (प्रतिनिधी) राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अति उल्लेखनिय कार्य करणा-या शेतक-यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत शेती...
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या १९२ शॉपिंग गाळ्यांच्या बांधकामात साधारण १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप...
मुंबई (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने खताच्या किंमती वाढवल्यानंतर त्याचे कृषी क्षेत्राबरोबरच राजकीय वर्तुळातही पडसाद उमटू लागले आहेत. वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं...
जळगाव (प्रतिनिधी) रासायनिक खते विशेषतः मिश्र खते यांची मागील वर्षीच्या किमंती पेक्षा अंदाजे ४०० ते ८०० रुपये प्रती गोणी इतकी...
जळगाव (प्रतिनिधी) प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना (PMKISAN) अंतर्गत देशातील ९.५० कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्यातील (एप्रिल, २१ ते जुलै,...
जळगाव (प्रतिनिधी) सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोणत्या पिकाची पेरणी करावी याबाबत संभ्रमावस्था आहे. ते ज्या पिकांची पेरणी करतात त्यातून...
जामनेर (प्रतिनिधी) कोरोना महामारीत रासायनिक खतांच्या झालेल्या दरवाढ त्वरित कमी करण्यात यावी, अशी मागणी जामनेर राष्ट्रवादीने तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली...
धरणगाव (प्रतिनिधी) रासायनिक खतांच्या किमतीत करण्यात आलेली वाढ तात्काळ रद्द करावी, अन्यथा लवकरच आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा धरणगाव तालुका...
जळगाव (प्रतिनिधी) वीज पुरवठा करणा-या डीपी वा अन्य केंद्रांपासून ६०० मीटरपेक्षा दूर असलेल्या कृषी ग्राहकांनाही कृषी पंप धोरणातील तरतूदी, कुसूम...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech