कृषी

डाळीसाठी दर नियंत्रक विधेयकाचे प्रारुप मागे

मुंबई (प्रतिनिधी) डाळीसाठी दर नियंत्रक विधेयकाचे प्रारूप मागे घेण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. 2014-15 मध्ये डाळींचे भाव...

शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखीव ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) चालू हंगामात सोयाबीन पिकाची काढणी सुरु आहे, सोयाबीन पिकाची मळणी शक्य असल्यास घराच्या घरी हाताने करावी अथवा मळणी...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय कृषी विकास योजना सन 2020-21 अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राबविण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे....

पीक काढणी पश्चातचे व्यवस्थापन आणि विक्री कौशल्य आत्मसात करण्याची गरज : श्रीकांत झांबरे

अमळनेर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना पिकं काढायला जमते. परंतू पिकवलेला माल विकणे जमत नाही. म्हणून शेतकरी व्यापाऱ्यांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या मागे आहे. यासाठी...

केळी पीक उत्पादक शेतकाऱ्यांचे नुकसान नको ; खा. रक्षाताई खडसे यांचे विरोधी पक्षनेत्यांना निवेदन !

भुसावळ (प्रतिनिधी) प्रशासनातील समनव्याअभावी केळी पीक उत्पादक शेतकाऱ्यांचे नुकसान नको म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार व केंद्र...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबियांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

धरणगाव (प्रतिनिधी) येथील धरणगाव तालुक्यातील वराड बु. येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कै आनंदा शामराव पाटील यांच्या कुटूंबियांची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला ‘उभारी’ देण्यासाठी जिल्हाधिकारी राऊत पोहोचले शेतकऱ्याच्या दारात

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या अडीअडचणी जाणून घेणे व त्यांच्या समस्या सोडवून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देता यावा,...

पंचक येथिल स्वीट आँरेंजची महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिवांनी केली पाहणी

धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) पंचक तालुका चोपडा येथील कृषी भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी हेमचंद्र पाटील यांच्या शेतातील जैन स्वीट आँरेंज...

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यातील 41,379 शेतकऱ्‍यांना 287.59 कोटी रूपयांची नुकसान भरपाई मंजूर

जळगाव (प्रतिनिधी) सन 2019-20 पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील 42 हजार 179 शेतकऱ्‍यांनी सहभागी होउन स्वत:चा एकूण रु....

कृषी विधेयक तात्काळ लागू करा- किसान मोर्चाची मागणी

अमळनेर(प्रतिनिधी) सन २०१४ पासुन केंद्र सरकारने कायम शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबर केंद्रशासनाने पारित केलेले कृषी विधेयक तात्काळ लागू...

Page 44 of 47 1 43 44 45 47

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!