कृषी

शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम-२०२१ करीता १०० किलो बियाणे प्रती हेक्टर याप्रमाणात आलेल्या उत्पादनातुन सोयाबीन बियाणे म्हणून राखून ठेवावे....

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत अनुदानावर बियाणे उपलब्ध

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत कृषि विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी हरभरा, ज्वारी, मका या पीकांचे बियाणे अनुदानावर उपलब्ध करुन...

साकळी येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम

साकळी ता.यावल(वार्ताहर) नुकताच केंद्र सरकारने शेतकरी कायद्या मंजूर केला. परंतु हा संपूर्ण कायद्या शेतकरी व कामगार विरोधी असून सर्व शेतकऱ्यांसाठी...

‘गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं…’ पंकजा मुंडे

बीड (वृत्तसंस्था) ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

सरकारने जाहीर केलेली मदत पुरेशी नाही – पंकजा मुंडे

बीड (वृत्तसंस्था) भगवान गडावरून दसरा मेळाव्याला संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजवर नाराजी व्यक्त केली....

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवण्याचे प्रशासनाला निर्देश : मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या पुनउर्भारणीसाठी १०...

अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे मदत पॅकेज देण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

येत्या दोन दिवसांत मदतीचा निर्णय जाहीर करू : मुख्यमंत्री

उस्मानाबाद (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून तुळजापूरमधील काटगाव येथे पाहणी केल्यानंतर त्यांनी माहिती दिली. शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने पुन्हा...

केळी उत्पादकांना पीक विम्याच्या निकषांमुळे लाभ मिळत नसल्याबद्धल मुख्यमंत्री लिहिणार केंद्राला पत्र

मुंबई (वृत्तसंस्था) केळी पिकासाठी लागू केलेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांना लाभ न मिळता विमा कंपन्यांना फायदा होणार आहे या तक्रारींची दखल घेऊन...

साहित्यरत्न साठे विकास महामंडळाच्या योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) दारिद्ररेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचविणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक,...

Page 43 of 48 1 42 43 44 48

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!