चाळीसगाव (प्रतिनिधी) सध्या परिस्थितीमध्ये पाहता कोरोना आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी हवालदिल झाला असून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या महिन्यात केंद्र सरकारद्वारे संमत करण्यात आलेल्या कृषि कायद्यांविरोधात देशभरातील विविध ठिकाणी अद्यापही आंदोलने सुरु आहेत. पंजाब,...
सोलापूर (वृत्तसंस्था) अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सकाळी साडेनऊच्या सुमाराला सोलापुरात आगमन...
पंढरपूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, चिंचोली, भोसे या भागातील परतीच्या पावसामुळे आलेल्या...
भडगाव (सागर महाजन) तालुक्यातील कोठली येथील विनायक महादु पाटील या शेतकऱ्याने आपल्या तीन एकर शेतात सलग तिसऱ्यांदा पपई बाग व...
भडगाव ( प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील कासोदा-आडगाव येथे आज सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस झाला. त्यात टोळी...
भुसावळ (प्रतिनिधी ) भुसावळ तालुक्यात २ ते ३ शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी भुसावळ कृषि उत्पन्न...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यभरात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान केले आहे. त्यामुळे ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टी झालेल्या...
मुंबई (प्रतिनिधी) आरे येथील डेपो कांजूरमार्गला हलविण्याबाबत राज्य मंत्रिमंडळासमोर महानगर आयुक्त आर.ए.राजीव यांनी माहिती दिली. आरे कार डेपो रद्द...
मुंबई (प्रतिनिधी) डाळीसाठी दर नियंत्रक विधेयकाचे प्रारूप मागे घेण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. 2014-15 मध्ये डाळींचे भाव...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech