राजकीय

धरणगाव महाविकास आघाडीत खटके उडण्याची शक्यता !

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना (ठाकरे गट) कडून नुकताच जाहीर प्रवेश सोहळ्यानंतर महाविकास आघाडीत खटके उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्र पक्षाच्याच...

खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या?, हे तपासण्याची गरज : गिरीश महाजन !

जळगाव (प्रतिनिधी) मुलाची हत्या झाली की आत्महत्या आहे? असा प्रश्न उपस्थित करत गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना...

बोदवड येथे कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्या प्रतिमेस ‘जोडो मारो’ आंदोलन !

बोदवड (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून हटवण्यासाठी संभाजी बिग्रेड, कॉँग्रेस आय, राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शिवप्रेमी...

शिवसैनिकांची निष्ठा काय असते, हे येणाऱ्या काळात दाखवून देऊ : संजय सावंत

धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केवळ आपले मंत्रिपद जाऊ नये म्हणून शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. या गद्दारांना शिवसैनिकांची...

जि. प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी घेतला पाळधीतील विकास कामांचा आढावा !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) जि. प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी नुकताच पाळधी बु व खु येथील विकास कामांचा आढावा घेतला. पाणीपुरवठा...

माफी मागा, नाहीतर स्वत:लाच जोडे मारा; शिवसेनेचा राज्यपालांवर हल्लाबोल !

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) 'सामना'च्या अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंह कोश्यावरींवर सडकून टीका केली आहे. शिवसेनेने राज्यपालांच्या वक्तव्यावरून...

BIG BREAKING : भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार, प्रकाश आंबेडकरांचं स्पष्ट विधान !

मुंबई (वृत्तसंस्था) वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत एकत्र यायचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेना आणि वंचित...

‘तुम्ही शिवसेना नाही, तुमचे नशीब फोडले’ ; संजय राऊत !

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेच्या स्थापनेनंतर 180 सेना निघाल्या. पण दोनच टिकल्या भारतीय सेना आणि एक आपली सेना. बदला घेतला म्हणत आहेत,...

कुरकुर नाल्यावरील पूल व रस्ते शेतकऱ्यांसाठी ठरणार आधारवड !

जळगाव (प्रतिनिधी ) कुरकुर नाल्या - (नदीवर) पुलाचे बांधकाम करण्याचे दिलेले आश्वासन पुर्ण झाल्याने आनंद होत असून यामुळे कुरकुर नाल्यावरील...

‘शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाची माफी मागितली’; भाजप प्रवक्त्याचे वादग्रस्त विधान !

मुंबई (वृत्तसंस्था) छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळेस माफीचे पत्र लिहिले होते, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी...

Page 137 of 598 1 136 137 138 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!