जळगाव (प्रतिनिधी) प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील जे शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र आहेत. अशा पात्र लाभार्थ्यांची नुकसानीची भरपाई विनाविलंब...
जळगाव (प्रतिनिधी) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील एस टी कर्मचारी यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून त्या पार्श्वभूमीवर जळगाव...
धरणगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर तोंडसुख घेण्यापेक्षा धरणगावात साधी एक मुतारी ही न बांधू...
मुंबई (वृत्तसंस्था) अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची मेहुणी...
मुंबई (वृत्तसंस्था) मी काशिफ खानला ओळखत नाही. त्याने मला पार्टीसाठी निमंत्रण दिलं होतं. पण मी पार्टीला गेलो नाही, असा खुलासा...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने...
चाळीसगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या बद्दल खा. निलेश राणे...
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश...
मुंबई (वृत्तसंस्था) नोटाबंदी झाल्यावर शेकडो लोकांना नोकरी आणि प्राण गमवावा लागला होता. त्यामुळे नोटाबंदीच्या घिसडघाईबद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मगाायला...
मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक हे गेले अनेक दिवस एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर एकामागून एक आरोप...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech