राजकीय

अपूर्ण ताट वाढल्यानंतर खायचं काय ? ; विनायक राऊतांचा केंद्रावर हल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभेत चर्चेदरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सडेतोड मत मांडलं. तसेच केंद्र सरकारवर टीकेचे बाण...

अकरावीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा न्यायालयाकडून रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) अकरावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कोरोनाच्या काळात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी...

… तर मग देशात येऊन कुणी हेरगिरी केली : नवाब मलिक

मुंबई (वृत्तसंस्था) पेगाससबाबत केंद्र सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणावरून राष्ट्रवादीने केंद्राला घेरले आहे. पेगाससने जर देशात येऊन हेरगिरी केली नाही तर कुणी...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यादांच आमदार निधीतून करणार शिवाजी पार्कचा कायापालट

मुंबई (वृत्तसंस्था) विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर जवळजवळ १५ महिन्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आमदार निधीचा पहिल्यांदाच वापर केलाय. स्थानिक...

इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून भाजपाला मिळाला ७४ टक्के निधी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गतवर्षी भाजपाने इलेक्टोरल बाँडच्या (रोखे) माध्यमातून जवळपास ७४ टक्के निधी मिळवला असून मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसला...

…तर स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी होणार नाही : नवाब मलिक

मुंबई (वृत्तसंस्था) आगामी १४ महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये...

महाराष्ट्राला पेटवणे दोन मिनिटांचे काम, पण आपल्याला ते करायचं नाही : खा. संभाजीराजे भोसले

पुणे (वृत्तसंस्था) मराठा आरक्षण संदर्भात आतापर्यंत खूपदा बोललो. त्याच-त्या मागण्या मांडून कंटाळलो. महाराष्ट्राला पेटवणे दोन मिनिटांचे काम आहे. पण आपल्याला...

खान्देशात कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार : आ. गिरीश महाजन (व्हिडीओ)

जळगाव (प्रतिनिधी) खान्देशात पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. जमिनीत ओल आलेली नाही. धरणे अद्याप कोरडी आहेत. दुष्काळ...

दुर्धर व्याधींशी लढणाऱ्या चिमुकलीच्या कुटुंबियांना भेटून पालकमंत्र्यांनी दिला धीर ; आर्थिक मदतीचाही हातभार !

जळगाव (प्रतिनिधी) दुर्धर व्याधींशी दोन हात करणार्‍या चिमुकलीच्या उपचारासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी स्वत: आर्थिक मदत तर केली एवढेच...

…तर शेती आणि शेतकरी नेस्तनाबूत होतील ; प्रतिभाताई शिंदे यांचे प्रतिपादन

लखनौ (वृत्तसंस्था) शेती आणि शेतकरी हा देशाचा सर्वात महत्वाचा घटक असून कार्पोरेट धार्जिण्या मोदी सरकारने लादलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांमुळे...

Page 420 of 598 1 419 420 421 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!