जळगाव (प्रतिनिधी) पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. जनतेने भाजपाला सत्तेपासून दूर...
जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाच राज्यांच्या निवडणूक निकालावरुन भाजपवर निशाणा साधला आहे....
पल्लकड (वृत्तसंस्था) देशामध्ये मेट्रोमॅन म्हणून नाव मिळवलेले ई श्रीधरन यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करत भाजपाने केरळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली...
कोलकाता (वृत्तसंस्था) आज पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पद्दुचेरी या विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहीर होत आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल...
नाशिक (वृत्तसंस्था) माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणं पाच जणांना चांगलंच भोवलं आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात नाशिक...
कोलकाता (वृत्तसंस्था) संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकालाची मतमोजणी सुरू असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...
जळगाव (प्रतिनिधी) पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमित शहा यांनी गिरीश महाजन यांचे कौतुक केले होते. त्यांचा जर केंद्रात यामुळे प्रभाव...
जळगाव (प्रतिनिधी) पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अटीतटीची लढत असल्याचे दिसून येत आहे. पण शेवटी सत्ता ममता बॅनर्जी यांचीच येईल, असा विश्वास...
मुंबई (वृत्तसंस्था) देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून आरोग्य यंत्रणेबरोबरच अर्थव्यवस्थेवर देखील याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान,...
पुणे (वृत्तसंस्था) सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech