धरणगाव (प्रतिनिधी) पालिका प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष दीपक...
मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. कुठल्याही गोष्टीत टीका करण्याची भाजपची...
जळगाव (प्रतिनिधी) आपण सात पानांची फिर्याद दिली असून पोलिसांच्या ऑनलाईन पोर्टलवर दीड पानांची एफआयआर दिसत आहे. त्यामुळे माजी मंत्री गिरीश...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मध्यवर्ती भागात सुरु असलेले झुमकराम वाचनालय व व्यापारी संकुल बांधकामासंदर्भात धरणगाव पालिका प्रशासनाने न्यायालयात कॅव्हेट दाखल केल्यामुळे...
मुंबई (वृत्तसंस्था) भाजपाच्या नेत्यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असं भाकित केलं होते. तसेच, भाजपाचे अनेक आमदार आमच्या...
धरणगाव (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना पाणी टंचाई, वाढलेले घाणीचे साम्राज्यासह विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर करोनाची दुसरी...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरात १३ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. याबाबत पालिका प्रशासन निष्प्रभ ठरल्याचा आरोप करत भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अॅड. संजय...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावेळी जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. माझ्या भाषणात जो अडथळा...
मुंबई (वृत्तसंस्था) देशातील अन्नदात्याला देशद्रोही ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही... असं वक्तव्य करत मुख्यमंत्री उद्धव यांनी भाजपावर हल्लाबोल केला. शिवाय...
मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाची लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत मात्र सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech