नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेले असताना पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे....
औरंगाबाद (वृत्तसंस्था) बीड महामार्गावर एका कार आणि तेलाच्या टँकरची भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण ठार तर एक गंभीर...
मुंबई (वृत्तसंस्था) एमएमआरडीएच्या सर्वोच्च सुरक्षा कंपनीकडून महाराष्ट्र सरकारने 100 कोटी रुपयांची ढापले केली असून त्याचा वापर विदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी...
पुणे (वृत्तसंस्था) टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना सरकारने पाठवलेल्या भरमसाठ वीजबिलामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.राजकीय पटलावर देखील...
संगमनेर (वृत्तसंस्था) केंद्रातील भाजपा सरकारने आणलेल्या नवीन कामगार व शेतकरी कायद्यांना सर्वच स्तरातून विरोध होत असून आता इंटकसह इतर कामगार...
संगमनेर (वृत्तसंस्था) प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यासंबंधी संगमनेरच्या सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील सरकारी वकील बी. जी. कोल्हे...
पुणे (वृत्तसंस्था) पुणे पदवीधर निवडणुकीत बोगस मतदार नोंदणी झाल्याचे बोलून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वत:चा पराभव मान्य केला...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेल्या विशेष मुलाखतीचा...
पुणे (वृत्तसंस्था) गुजरातपेक्षा जास्त वेगाने मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती झाल्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आयोजित पत्रकार...
मुंबई (वृत्तसंस्था) रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर भाजपाकडून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech