नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाची स्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करत...
भुसावळ (प्रतिनिधी) केंद्रातील मोदी सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. ही निर्यात बंदी तात्काळ मागे...
मुंबई (वृत्तसंस्था) सिनेसृष्टीशी इमान राखायचे तर सत्ताधाऱ्यांकडून टपली मारली जाईल. त्यामुळे सूर्य हा पश्चिमेलाच उगवतो असा प्रचार करणे हाच त्यांचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडिया कंपनीवर ६० हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळेच या कंपनीचे खासगीकरण किंवा...
मुंबई प्रतिनिधी । माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही अशी मोहीम आहे जिथे आपण कोरोनावर आक्रमण करून त्याला रोखणार आहोत त्यामुळे...
मुंबई (वृत्तसंस्था) शाळा सुरु केल्यास विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणे धोक्याचे ठरेल. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी यावर सखोल चर्चा होणे गरजेचे आहे....
मुंबई (वृत्तसंस्था) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ही देशातील मोठी संस्था आहे. याचे जाळे भारतभर आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक बड्या नेत्यांच्या मुलांची...
मुंबई प्रतिनिधी । कोविड-19 उपचारात रुग्णांसाठी अत्यावश्यक अशा ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केवळ माओवादी साहित्य बाळगल्याने, सरकारविरोधी भूमिका असल्याने तसेच कोणत्या तरी राजकीय विचारधारेवर विश्वास असण्याचा अर्थ एखादी व्यक्ती...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech