नवी दिल्ली । राज्यांचे कोणताही निधी थांबविण्यात आलेला नाही. याउलट केंद्र सरकारने आपल्या उत्पान्नापेक्षा अधिक निधी राज्यांना दिला असल्याचे वक्तव्य...
जळगाव (प्रतिनिधी) लाॕकडाऊन काळात चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता स्फूर्ती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेद्वारा ५ ते १० वयोगटातील चिमुकल्यांकरिता धीना...धीन...धा.. टाॕपडान्सर...
मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे लोकप्रिय माजी आमदार सरदार तारासिंह यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते....
अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र सरकारने घोषणा केल्यानंतरही राज्यातील कोरोना बळी पत्रकारांच्या कुटुंबियांना ना पन्नास लाखांची मदत मिळाली ना पत्रकार विमा योजना...
मुंबई (वृत्तसंस्था) पुतळ्यासाठी वापरला जाणाऱ्या पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभे करावे. आज त्याची अधिक गरज आहे. हा पैसा त्यासाठी...
जळगाव (विजय पाटील) एकनाथराव खडसे यांना आपण रत्नागिरीच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेत येण्याचे जाहीर ऑफर दिली होती, याबाबत काय सांगाल?, असा प्रश्न...
मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणावर सरकारने काही केले तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार. मी मनापासून बोलतोय. मराठा...
जळगाव (विजय पाटील) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आढावा बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत...
मुंबई (वृत्तसंस्था) इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज होणार होता. मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा...
मुंबई प्रतिनिधी । अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर ती सातत्याने...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech