जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील जळगावसह इतर जिल्ह्यांतील केळी उत्पादक शेतकरी यावर्षी फळपीक विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याच्या स्थितीत असून, याबाबत माजी मंत्री...
जळगाव प्रतिनिधी - राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...
चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यात गत काही दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. या सततच्या पावसामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः पांढरे...
धरणगाव प्रतिनिधी - केळीला व कापसाला योग्य भाव मिळत नाही. केळी विमा योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होतो आहे. या विषयी राज्य...
जळगाव, प्रतिनिधी दिनांक 28 ऑगस्ट: हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात कडधान्य व तेलबियांची खरेदी करण्यात...
जळगाव (प्रतिनिधी) रब्बी पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून धान व भरडधान्य खरेदीसाठी शासनाने यापूर्वी ३० जून...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे रखडलेली खरीपपूर्व मशागतीची कामे सध्या असलेल्या उघडीपमुळे पुन्हा गतीने सुरू आहेत. गेल्या...
जळगाव (प्रतिनिधी) : गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने ५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात मे महिन्यांच्या सुरुवातीस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे खरीप पूर्व मशागतीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. मात्र, गेल्या...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात वांग्यांना भाव मिळत नसल्याने शेतकरी संताप झाली असून बाजार समितीत वांगे विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी बाजार...
 
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech