कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) : तालुक्यात मागील दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या गहू, ज्वारी,...

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

जळगाव( प्रतिनिधी ) - जिल्हयात आज अवकाळी पावसाने सायंकाळच्या सुमारास जोरदार हजेरी लावल्याने या वादळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान...

कांदा दरातील तेजीमुळे दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या दोन वर्षांपासून सतत कोसळलेल्या कांदा दरांमुळे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन...

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

जळगाव  (प्रतिनिधी) : जैन हिल्स च्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये 'राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५' (NCS-2025) शेतकऱ्यांना लागवडीची...

धरणगाव तालुक्यात खरीप जमीनदोस्त !

धरणगाव (प्रतिनिधी) शिवारासह तालुक्यातील आनोरे, धनोरे, गारखेडे, वाघळुद, पिंप्री परिसरात पावसाने धुमाकूळ घातला असून खरिपाचे पिके जमिनदोस्त झालेली आहेत. कपाशी,...

शेतकऱ्यांना पीक विम्याचा अद्यापही लाभ नाही ; केळी पीक विमा योजनेबाबत खडसेंनी केली मागणी !

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील जळगावसह इतर जिल्ह्यांतील केळी उत्पादक शेतकरी यावर्षी फळपीक विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याच्या स्थितीत असून, याबाबत माजी मंत्री...

शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी, दिलासा : ३० सप्टेंबरपर्यंत ज्वारी खरेदीस मुदतवाढ – पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी - राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...

सततच्या पावसाने कापसाला सर्वाधिक फटका ; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले !

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यात गत काही दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. या सततच्या पावसामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः पांढरे...

Page 1 of 48 1 2 48

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!