कृषी

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार : ना. गुलाबरावजी पाटील यांचे आश्वासन !

जळगाव (प्रतिनिधी) केळी पीक विम्याची प्रलंबित मदत व या वर्षातील खरीप हंगामी पिकविमा अंतर्गत २७ महसूल मंडळातील २५ टक्के अग्रीम...

प्रास्ताविक कृषी कायद्या विरोधात कृषी निविष्ठा धारक आक्रमक ; आजपासून तीन दिवस दुकाने बंद !

चोपडा (प्रतिनिधी) सरकारने प्रचलित कायद्यात कृषी कायद्यात दुरुस्ती करून नवीन कृषी कायदे तयार करणेची प्रक्रिया सुरु केली आहे. सध्याचे कायदे...

…अखेर चाळीसगाव तालुका गंभीर स्वरूपाचा दुष्काळी घोषित ; जाणून घ्या…चाळीसगाव तालुक्याला मिळणार कोणत्या सवलती !

चाळीसगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या महसूल विभागाने महाराष्ट्र राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्याचा शासन निर्णय आज दि.३१ ऑक्टोबर रोजी प्रकाशित...

आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न दुपटीने वाढवू : सभापती नरेंद्र पाटील !

चोपडा (प्रतिनिधी) काही व्यापारी हातचिठ्ठीवर माल घेत होते त्यामुळे मापाडी यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते....

राजकारणासाठी चोपडा तालुक्यात सुपीक जमीन ; ना. गुलाबराव पाटील यांची मिश्कील टोलेबाजी !

चोपडा (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीत सहकारात राजकारण करू नये, या उद्देशाने माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी नऊ संचालकांना सोबत...

शेती शिक्षणातूनच भारतीय कृषी अर्थव्यवस्था गतिमान करता येईल : प्रा.डॉ.हरिदास आखरे !

चोपडा (प्रतिनिधी) भारतीय कृषक समाज आर्थिक सक्षम करण्यासाठी शेती शिक्षण व्यवस्था जर बळकट केली तर,आधुनिक व प्रशिक्षित शेतकरी निर्माण होऊन...

जळगाव कृषी विज्ञान केंद्र येथे ग्रामीण युवकांसाठी कुक्कुटपालन -कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर उत्साहात !

चोपडा (प्रतिनिधी) कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव येथे ग्रामीण युवकांसाठी कुक्कुटपालन व्यवस्थापन या विषयावर कौशल्य विकास निवासी प्रशिक्षणाचे नुकतेच...

कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

जळगाव (प्रतिनिधी) जागतिक कापूस दिना निमित्त पळासखेडे मिराचे ता. जामनेर येथील दिनेश रघुनाथ पाटील ह्यांच्या कापसाच्या शेतामध्ये जैन इरीगेशन आणि...

विमा कंपनी अधिकार्‍यांना शिंगाडे दाखविण्याची वेळ, भरपाईसाठी शेतकर्‍यांचा अंत पाहू नका; पालकमंत्र्यांचा गर्भित इशारा !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रावेर, यावल, सावदा, चोपडा या परिसरात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी या नुकसानीची...

सलग २१ दिवस पावसाचा खंड पडलेल्या भागात शेतकऱ्यांना मिळणार २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई !

जळगाव (प्रतिनिधी) खरीप हंगामाअंतर्गत प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत ज्या महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला आहे. अशा जिल्ह्यातील...

Page 10 of 48 1 9 10 11 48

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!