कृषी

चाळीसगाव तालुक्यातील सर्व महसूल मंडळे दुष्काळी नुकसानभरपाईस पात्र !

चाळीसगाव (प्रतिनिधी) ५७ हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील सर्व पिकांवर आगाऊ (अॅडव्हान्स) २५ टक्के पीकविमा नुकसानभरपाई मिळणार असल्याची माहिती आमदार...

बोदवड महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभाग व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पावसाळी रानभाजी महोत्सव !

बोदवड (प्रतिनिधी) शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी रानभाज्यांचे व तृणधान्यांचे विशेष महत्त्व आहे असे मत तालुका कृषि अधिकारी सी. जे. पाडवी...

अकूलखेडे येथे बोंडअळी नियंत्रणावर मार्गदर्शन !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील अकुलखेडे येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एलडीसी कंपनीमार्फत सीएसआर जागृती प्रकल्पांतर्गत ॲफ्रो संस्थेच्या सहकार्याने कापूस पिकावरील गुलाबी बोंड...

गुलाबी बोंड अळी शेतकऱ्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज : डॉ.भागीरथ चौधरी !

जळगाव (प्रतिनिधी) कापूस पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसत असताना शेतकरी त्याबाबत सतर्क नाहीत, गुलाबी बोंड अळी करीता शेतकऱ्यांनी जागरूक...

सच्चीदानंद सूर्यवंशी यांना कृषिरत्न पुरस्कार प्रदान !

चोपडा (प्रतिनिधी) वाघळी ता चाळीसगाव येथील प्रगतिशील शेतकरी सच्चीदानंद यशवंत सूर्यवंशी यांना जळगाव येथे नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या वतीने...

शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तात्काळ देण्याच्या पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून कृषी आयुक्तांना सूचना !

जळगाव (प्रतिनिधी) थंडी व उन्हाळी तापमान निकष तसेच एप्रिल मे महिन्यात शेतीचे नुकसान झाले असून जिल्ह्यातील हवामान आधारित केळी फळपीक...

शिवार तिथे गोदाम योजनेला प्रोत्साहन देणार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची ग्वाही !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात मुबलक पिकणाऱ्या केळीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा भाग म्हणून बनाना क्लस्टर व्हीलेज...

बोगस बियाणे, खते आणि किटकनाशकांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा ; मनसेची जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात बोगस बियाणे व बोगस खते व किटकनाशकांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण...

बोगस खतांमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची रोहिणीताई खडसेंकडून पाहणी !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हयातील बोदवड, जामनेर, जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कपाशी आणि अन्य पिकांना गुजरात सरदार ऍग्रो कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट...

जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा !

जळगाव (प्रतिनिधी) यावर्षी महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात उपलब्ध करून दिली आहे. एक...

Page 11 of 48 1 10 11 12 48

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!