मुंबई (वृत्तसंस्था) कांद्याच्या निर्यातीवर लादलेली बंदी व त्यातून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा एक घोटाळाच मानावा लागेल, पण त्यावर सरकार...
चोपडा (प्रतिनिधी) अती पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मूग, उडीद, मका, सारखी पिकं संपूर्ण नष्ट झालीत. तर केळी, कापूस...
चोपडा (प्रतिनिधी) केंद्र सरकारने कृषी विषयक तीन विधेयके विना चर्चा बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतली. सदरची विधेयके ही शेतकरी हिताची...
चोपडा (प्रतिनिधी) येथील भाजपा कार्यालयात स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली....
चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी. तसेच केळी पीक विमाचे पैसे त्वरित मिळावेत, अशा...
चाळीसगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी धक्कादायक निर्णय आहे. निर्यातबंदीमुळे बाजारातील कांद्याच्या...
नवी दिल्ली (प्रतिनिधी) मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणासह विविध राज्यांतील...
अमळनेर(प्रतिनिधी) या वर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जातोय. म्हणून अमळनेर मतदार संघात ओला...
जळगाव (प्रतिनिधी) मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे. अनेक तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने खरीप पिकांचे तसेच नदी-नाल्यांना पूर...
जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या उन्नत शेती, समृध्द शेतकरी मोहिमेतंर्गत कृषी विभागाच्या प्रचलित योजना अंतर्गत यांत्रिकीकरण या बाबीसाठी अनुदान देणेकरीता शेतक-यांकडून...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech