कृषी

चोपडा तालुक्यात अतिपावसामुळे पिके पाण्यात ; शासनाकडून पंचनाम्याची अपेक्षा !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने रविवारी दि. १४ रोजी मध्यरात्री दि. १ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत शेती व पिकांचे...

ठेकेदार, कृषी अधिकारी यांच्या संगणमताने होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची मागणी !

धरणगाव (प्रतिनिधी) ठेकेदार, कृषी अधिकारी यांच्या संगणमताने होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची मागणी होत आहे. कृषक भारती को ऑपली (हभको) कंपनीने...

राज्यातील हातपंप/वीजपंप देखभाल दुरूस्तीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना तब्बल ४६ वर्षांनी मिळाला न्याय !

जळगाव (प्रतिनिधी) त्रिस्तरीय अंतर्गत हातपंप व वीजपंप देखभालीसाठी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर जिल्हा परिषद निर्मित पदावर नियुक्त नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतन व...

पाळधी येथे GPS मित्र परिवारतर्फे वृक्षारोपण !

पाळधी (प्रतिनिधी) येथील GPS मित्र परिवारातर्फे सामाजिक बांधिलकी व पर्यावरणचे हित जपण्याच्या उद्देशाने आज सकाळी पाळधी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला....

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मागणीला यश,

मुंबई - दि.१ जुलै रोजी राज्यातील दूध दर प्रश्नांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...

*केळी निर्यातीसाठी जळगावात बनाना क्लस्टरचे प्रयत्न करु – अभिषेक देव*

जळगाव (प्रतिनिधी) ‘केळी गुणवत्ता आणि उत्पादनात भारत देश अग्रस्थानी आहे. जागतिकस्तरावर भारताचा निर्यात वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. प्रमुख निर्यातदार...

उच्च कृषितंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पटीवर : अनिल जैन !

जळगाव (प्रतिनिधी) ‘जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी उन्नत, शाश्वत शेती करून ते दुप्पट उत्पादन घेऊ लागले आहेत....

शेतकरी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी चाळीसगावात महाविकास आघाडीचा एल्गार !

चाळीसगाव (प्रतिनिधी) अनेक दिवसांपासून पत्रकार परिषद,निवेदन आणि वेगळ्या माध्यमातून सरकार व प्रशासनाला सूचना देऊन देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार न...

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून खुशखबर ; नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ !

जळगाव (प्रतिनिधी) पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून...

नुकसानग्रस्त मेंढपाळ बांधवांना नुकसान भरपाई देण्यात यावी : रोहिणीताई खडसे यांची मागणी !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील थेरोळा शिवारात उष्माघातामुळे तब्बल ६४ मेंढ्या अचानक मृत्युमुखी पडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती. यामुळे मेंढपाळांचे लाखोंचे...

Page 5 of 47 1 4 5 6 47

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!