चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या रहिवासायांच्या घरात पाणी शिरल्यामुळे कुटुंब रस्त्यावर आले आहेत. या कुटुंबीयांची आर्त हाक ऐकून...
नाशिक (वृत्तसंस्था) महाविकास आघाडीत एकत्र असताना शिवसेना आमदाराकडून आपल्यावर होणारे वैयक्तिक आरोप योग्य नसल्याचा पलटवार नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
नाशिक (वृत्तसंस्था) जळगाव जिल्ह्यात ३५०० हेक्टर केळीचं नुकसान झालं असून अनेक घरांच, शेत जमीनीचं प्रचंड नुकसान झालं आहे नुकसानीचे पंचनामे...
सोलापूर (वृत्तसंस्था) कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना सभा, मोर्चे, आंदोलन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही विनापरवाना केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. तर अनेक भागात चक्रीवादळामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यापार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष...
मुंबई (वृत्तसंस्था) रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे काहींनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खड्डयांबाबत उच्च...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील नद्या-नाले, धरणे-बंधारे तुडुंब भरली असली तरी लाखो एकर शेती उद्ध्वस्त झाल्याने बळीराजाची ओंजळ रिकामीच राहणार आहे. नुकसानीचे...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून याचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री ना....
भुसावळ (प्रतिनिधी) विरोधकांकडून निव्वळ बदनामी करण्याचा प्रकार सुरू आहे. कुठलेही चुकीचे काम केलेले नाही. त्यामुळे घाबरण्याचे काम नाही, अशी प्रतिक्रिया...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसचे नेते आणि वायनाडचे खासदार केरळच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते भारत हा एक प्रदेश...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech