राजकीय

अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी तब्बल ६ कोटींची उधळपट्टी

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाचा मोठा आर्थिक फटका राज्याला बसला आहे. सरकारी तिजोरी खाली असल्यामुळे गेल्यावर्षीपासून राज्य...

राष्ट्रवादीच्या आमदारावर गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण, अण्णा बनसोडेंच्या मुलावर गुन्हा

पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावरील गोळीबार प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार

पिंपरी-चिंचवड (वृत्तसंस्था) पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. बनसोडे यांच्या दिशेने...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा

मुंबई (वृत्तसंस्था) कोविडच्या या संकटात घर, कुटुंबाचे बंध बाजुला ठेवून, जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या हजारो परिचारिकांना मुख्यमंत्री उद्धव...

मराठा समाजाचा एप्रिल फूल करु नका : आशिष शेलार

मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाच्या प्रकरणी सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ सुरु आहे. याच मुद्द्यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी आता सरकारच्या...

… पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) “महाराष्ट्रातले काँग्रेस पुढारी आपण ‘सामना’ वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात,...

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी ; खा. रक्षाताई खडसेंची शरद पवारांकडे मागणी !

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसरकारकडे पाठपुरावा करून मदत जाहीर करावी,...

पंतप्रधानांना सेंट्रल विस्टाशिवाय काही दिसत नाही : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. अशातच कोरोनाविषयी धोरणावर कॉंग्रेस पक्ष सातत्याने केंद्र सरकारवर निशाणा साधत आहे. कॉंग्रेस...

मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाबाबत काही दिवस अगोदर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची...

भाजप सरकारनं उत्तरप्रदेश आणि बिहारला रामभरोसे सोडलं : नवाब मलिक

मुंबई (वृत्तसंस्था) बिहारमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर ४० ते ५० मृतदेह वाहत आल्याचं समोर आलंय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते...

Page 470 of 598 1 469 470 471 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!