मुंबई (वृत्तसंस्था) मोदी सरकारने केंद्रातील तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन मोदी सरकारला डिवचले आहे. शेतकरी खलिस्तानवादी...
मुंबई (वृत्तसंस्था) मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरवण्यात येते....
मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. वानखेडे...
नाशिक (वृत्तसंस्था) ईव्ही दत्तक घेण्यास प्रोत्साहन देण्याच्या वचनबद्धतेनुसार, एमजी मोटर, आणि टाटा पॉवर ने नाशिक, महाराष्ट्र येथे ३० किलोवॅट चे...
मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केलीय. दरम्यान, आंदोलन काळात ज्या ७०० शेतकऱ्यांनी...
मुंबई (वृत्तसंस्था) केंद्राने असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय...
मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. मोदी सरकारच्या या निर्णयावर अभिनेत्री कंगना रनौत...
नांदेड (वृत्तसंस्था) मुंबई एनसीबीच्या पथकाने नांदेड मधील गांजा तस्करी प्रकरणातील संशयित आरोपींना आज बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने १४...
मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नेहमी नवनवे आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज माजी...
बीड (वृत्तसंस्था) गुटखा प्रकरणात सत्ताधारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अवैध गुटखा...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech