कृषी

रब्बी हंगामातील पिकांसाठी 31 डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे जिल्ह्यातील मालनगाव, जामखेडी, बुराई, कनोली, सोनवद, अक्कलपाडा, वाडीशेवाडी अनेर,...

गडकरींच्या घरासमोर आंदोलन ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुपकरांना घेतले ताब्यात

नागपूर (वृत्तसंस्था) परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्र सरकारने नुकसान भरपाई देण्यासाठी आर्थिक पॅकेज देण्याच्या...

अपात्र लाभार्थ्यांकडून लाभाची रक्कम वसुलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्देश

जळगाव (प्रतिनिधी) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी केलेल्या पात्र शेतकरी लाभार्थ्यांना केंद्र शासनामार्फत टप्याटप्याने लाभ देण्यात आला आहे. या...

जेसीबीच्या साहाय्याने काढले खुल्या भूखंडावरील काटेरी झुडपे

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्र.१४ मधील ओपन स्पेस (खुले भूखंड) वरील व रस्त्यांच्या आजूबाजूला पावसाळ्यात काटेरी झाडे व गाजर गवत...

कांद्याचे भाव घसरले, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी !

नाशिक (वृत्तसंस्था) परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदील झाले आहे. कांद्याचे भाव वाढल्यामुळे दिलासा मिळालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आता भर पडली...

रब्बी हंगामासाठी पाणी अर्ज १० नोव्हेंबरपर्यंत पाठविण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव वाघूर धरण विभाग कार्यक्षेत्रातील वाघुर डावा कालवा जलाशय उपसा यावरील प्रकल्पावर काम करण्यात येणार आहे. जेथे शक्य...

कपाशीवरील गुलाबी बोड अळीचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी व्यवस्थापन

जळगाव (प्रतिनिधी) विदर्भातील सर्व किटकशास्त्रज्ञांच्या ऑनलाईन आढावा सभेतील चर्चेनुसार ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाडयात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव १० टक्क्यांपर्यंत होता. परंतु...

शेतकऱ्यांना जीओ टॅगींग केलेल्या फोटोशिवाय फळपिक विमा नोंदणी करता येणार !

जळगाव (प्रतिनिधी) सन २०२०-२१ करिता पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सन २०२०-२१ पासुन कर्जदार शेतकरी...

शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी कृषि विभागाने शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात : ना. गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा याकरीता राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा...

अखेर चार दिवसांनंतर कांद्याचा तिढा सुटला ; नाशिकमध्ये लिलाव सुरु

नाशिक (प्रतिनिधी) देशासह राज्यात सुरु असणाऱ्या कांद्याचा तिढा अखेर चार दिवसांनंतर आज सुटला आहे. आजपासून कांद्याचे लिलाव सुरू झाले आहेत....

Page 42 of 48 1 41 42 43 48

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!