कृषी

शेळगाव बॅरेजला मिळाली आणखी १२ हेक्टर जमीन ; केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन, व जलवायू परिवर्तन मंत्रालयाचा हिरवा कंदील !

जळगाव (प्रतिनिधी) यावलसह जळगाव आणि भुसावळ तालुक्यात पिण्यासाठी, सिंचनासाठी आणि उद्योगासाठी नवा जलस्त्रोत ठरणारा शेळगाव बॅरेज प्रकल्पासाठी केंद्र शासनाने ११.९५...

अतिवृष्टीची नुकसान भरपाई तीन, पाच, दहा रुपये ; विमा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या तोंडाला फासले काळे !

यवतमाळ (वृत्तसंस्था) अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून तीन रुपये, पाच रुपये, दहा रुपये अशी नुकसान भरपाई मिळाली. यामुळे आक्रमक...

जळगावकर सावधान : जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात २४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर, २०२३ या कालावधी दरम्यान मध्यम ते हलका स्वरुपाचा पावसाचा हवामान अंदाज व्यक्त...

भडगाव तालुक्यासह इतर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत

जळगाव (प्रतिनिधी)  भडगाव तालुक्यासह इतर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत करणेबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे....

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार : ना. गुलाबरावजी पाटील यांचे आश्वासन !

जळगाव (प्रतिनिधी) केळी पीक विम्याची प्रलंबित मदत व या वर्षातील खरीप हंगामी पिकविमा अंतर्गत २७ महसूल मंडळातील २५ टक्के अग्रीम...

प्रास्ताविक कृषी कायद्या विरोधात कृषी निविष्ठा धारक आक्रमक ; आजपासून तीन दिवस दुकाने बंद !

चोपडा (प्रतिनिधी) सरकारने प्रचलित कायद्यात कृषी कायद्यात दुरुस्ती करून नवीन कृषी कायदे तयार करणेची प्रक्रिया सुरु केली आहे. सध्याचे कायदे...

…अखेर चाळीसगाव तालुका गंभीर स्वरूपाचा दुष्काळी घोषित ; जाणून घ्या…चाळीसगाव तालुक्याला मिळणार कोणत्या सवलती !

चाळीसगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या महसूल विभागाने महाराष्ट्र राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्याचा शासन निर्णय आज दि.३१ ऑक्टोबर रोजी प्रकाशित...

आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न दुपटीने वाढवू : सभापती नरेंद्र पाटील !

चोपडा (प्रतिनिधी) काही व्यापारी हातचिठ्ठीवर माल घेत होते त्यामुळे मापाडी यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते....

राजकारणासाठी चोपडा तालुक्यात सुपीक जमीन ; ना. गुलाबराव पाटील यांची मिश्कील टोलेबाजी !

चोपडा (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीत सहकारात राजकारण करू नये, या उद्देशाने माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी नऊ संचालकांना सोबत...

शेती शिक्षणातूनच भारतीय कृषी अर्थव्यवस्था गतिमान करता येईल : प्रा.डॉ.हरिदास आखरे !

चोपडा (प्रतिनिधी) भारतीय कृषक समाज आर्थिक सक्षम करण्यासाठी शेती शिक्षण व्यवस्था जर बळकट केली तर,आधुनिक व प्रशिक्षित शेतकरी निर्माण होऊन...

Page 9 of 48 1 8 9 10 48

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!