जळगाव

‘मविआ’चे सरकार आहे की, नाही याबद्दल प्रश्नचिन्ह : पृथ्वीराज चव्हाण 

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात सुरू झालेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदार 24 तासांमध्ये मुंबई आल्यास शिवसेना महाविकास...

काँग्रेस आमदारांना अजित पवार त्रास देते होते : नाना पटोले 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडी सुरू झाली आहे. शिंदेसोबतच्या आमदारांनी खासदार संजय...

मुख्यमंत्री घेणार मंत्रालयाचा निरोप? ; दुपारी सर्व सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक 

मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाविकासआघाडी सरकार अडचणीत आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल...

बंडखाेरांना धडा शिकविण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर अपात्र आणि राजीनामा दिलेल्या आमदारांना ५ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालावी,...

मी तुमच्या कुटुंबासाठी जीवदेखील देऊ शकतो : एकनाथ शिंदे

मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदेंच्या बंडाची कुणकुण काँग्रेस, राष्ट्रवादीला लागली होती. त्यांनी याची कल्पना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरेंना दिली. यानंतर ठाकरेंनी...

‘मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे’ ; पालखी मार्गावर उभारण्यात आले फलक 

पुणे (वृत्तसंस्था) विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह बंडखोरी...

अफगाणिस्तानात भीषण भूकंपात 155 लोकांचा मृत्यू तर 250 जखमी 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अफगाणिस्तानात भूकंपाने हाहाकार माजवला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या काही भागांमध्ये भूकंप झाला. भूकंपाचे हे धक्के पाकिस्तानातही जाणवले....

साहेब म्हणून हॉटेलमध्ये राहिला, लाखोंचे बिल न देताच पसार झाला ; एमआयडीसी पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अजिंठा चौफुली येथील हॉटेल महिंद्रा येथे राहून एकाने हॉटेल मालकाची १ लाख ८९ हजार ५९० रुपयांत फसणूक...

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये समर कॅम्पचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये पंधरा दिवसीय समर कॅम्पचे आयोजन केल्या गेले. या कॅम्प मध्ये...

‘मेरी रसोई मेरा विवेक’ निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

जळगाव (प्रतिनिधी) जैन धर्माचे आधारभूत तत्व अहिंसा आहे. भगवान महावीर जन्मकल्याणाचे औचित्य साधून नूतन भावना मंडळ व नवजीवन प्लस यांच्या...

Page 37 of 68 1 36 37 38 68

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!